संगमनेर : संगमनेर तालुक्यातील समनापूर थील अशोक ममाजी खरेदे (वय ४५) घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला हिटरच्या वायरीच्या राहाय्याने गळफारा घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार २ जून सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घडली आहे
गावाबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहितो अशी की, अशोक मामाजी सरोदे हे अपल्या कुटुंबाबबत समनापूर ठिकाणी राहत होते. रविवारी सकाळी अकरा वाजेच्या पूर्वी घरात कोणी नसल्याने सरोदे यानी घराच्या पत्राशेडच्या लोखंडी अँगलला पाणी तापविण्याच्या हिटर वायरीच्या सहाय्याने गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केली.

त्याच्या पश्चात पत्नी तिन मुली, आई, वडील, तीन भाऊ बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- ATM वरचं Cancel बटन दोनदा दाबलं तर तुमचा पिन सुरक्षित राहतो का? काय आहे सत्य? वाचा
- सरकार प्रत्येकाला देतंय 5000 रुपयांपर्यंत पेन्शन; कसा करायचा अर्ज? काय आहेत अटी? वाचा
- EPFO किती बॅलन्स आहे? नुसता मिस्ड काँल दिला तरी समजेल खात्यातील पैसे
- मुलीच्या लग्नाची चिंता सोडा… मिळतील अर्ध्या कोटीपर्यंत पैसे; वाचा हे बेस्ट 3 प्लॅन
- काय सांगता? मुंबईत आहे भारताच्या ‘शत्रू’चा बंगला; 2.5 एकर जागा आणि बंगला आहे 2600 कोटींचा