अहमदनगर :- मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर भाजप शहर जिल्ह्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे, असे खासदार गांधी म्हणाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या मोठे यश मिळाले आहे.

File Photo
अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यामुळे अखेर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. आता देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.
- नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीची सखोल चौकशी करू, गुंतवणूकदारांनी तक्रारी करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
- उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा बँकेस नाबार्डकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा पुरस्कार
- SP सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने एका महिन्यात ५८ ठिकाणी टाकले छापे, २६९ जणांना ताब्यात घेत तब्बल ६ कोटींचा मुद्देमाल केला जप्त,
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी मिळणार संधी, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
- अहिल्यानगर जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या ८२ तक्रारी, पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान