राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते.

यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
- सीना नदी घेणार मोकळा श्वास!, नदीत सोडला जाणारा मैला पाईपद्वारे जाणार एसटीपी प्रकल्पात तर प्रकिया केलेले पाणी वापरले जाणार शेतीसाठी
- शेतकऱ्यांसाठी मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं काटेकोर नियोजन, यंदा महिनाभर अगोदर निळवंडे धरणातून सोडलं आवर्तन
- शालेय विद्यार्थ्यांना रविवारीच का सुट्टी असते ? भारतात कधीपासून रविवारची सुट्टी सुरू झालीये ? वाचा सविस्तर…
- Agri Business Idea: शेती करता करता महिन्याला कमवा 50 हजार! 10 हजार भांडवलात सुरू होणारे ‘हे’ 7 व्यवसाय देतील हमखास नफा
- राज्यातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन ब्रॉडगेज Railway मार्ग ! 568.86 कोटींची निविदा मंजूर, 30 महिन्यात पूर्ण होणार काम