राहुरी : पिण्यास पाणी दिले नाही या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग करणाऱ्या ७ तरुणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
राहुरी फॅक्टरी येथे २७ एप्रिलला ही घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, घरात असताना परिसरातील तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले होते.

यावेळी पाणी नसल्याचे सांगितल्याने संबंधित तरुणांनी घरात घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
- श्रवण कुमार की परशुराम? कावड यात्रा सर्वप्रथम कुणी केली होती?, यंदा कधीपासून सुरू होईल ही यात्रा?; वाचा संपूर्ण माहिती!
- राहुरी कृषी विद्यापीठाने दाखल केलेला १ कोटी रूपयांचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला
- लाखो नाही कोटींमध्ये मिळते ‘रोलेक्स’ घड्याळ, असं काय खास असतं या घड्याळमध्ये? जाणून घ्या रोलेक्सची वैशिष्ट्ये!
- 108 रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन राज्यातील ॲम्बुलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी.
- ‘ही’ आहेत देशातील टॉप 4 MBA कॉलेज ! इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट होणार