अहमदनगर :- श्रीपाद व श्रीकांत शंकर छिंदम (तोफखाना) यांच्यासह जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या १५ टोळ्यांतील एकूण ६७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले.
पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी हे आदेश काढले, अशी माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

भाऊसाहेब लक्ष्मण कराळे, ओंकार भाऊसाहेब कराळे, ऋषिकेश नरेंद्र सिंग परदेशी, मनोज भाऊसाहेब कराळे, रशीद दंडा, चंद्रकांत आनंदा उजगरे, सचिन नंदकुमार पळशीकर, परेश
चंद्रकांत खराडे, गणेश महादेव पोटे, बिरजू राजू जाधव, समीर ख्वाजा शेख, टिंग्या किशोर साळवे, विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, गणेश अरुण घोरपडे, आकाश सुरेश पठारे, गणेश सुरेश पठारे,
सागर सुरेश पठारे, सरदार मोहम्मद पठाण, अंकुश नामदेव भोरे, गौस आयाज शेख, आली आयाज शेख, मतीन आयाज शेख, बाळू अलीचंद संकलेचा, नदीम नजीर शेख, गिरीश उर्फ भैय्या तवले,
सुबोध संजय फुंदे, हबीब रजाक शेख, पवन रमेश भिंगारे, जावेद अल्ताफ शेख, रमेश राजन्ना भिंगारे, समीर हसन कुरेशी, परवेज हाजी कुरेशी, वसीम अब्दुल कुरेशी, असद रौफ कुरेशी,
नाविद कुरेशी, भूषण महेंद्र मोरे, योगेश राजेश निकम, सुरज प्रकाश ठाकूर, भागवत दादासाहेब लांडगे, सागर निवृत्ती लुटे, यांना २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.
- भारतात पहिली कार नेमकी कधी आणि कुणी आणली…काय होती तिची किंमत?, 90% लोकांना माहीत नसेल याचा खरा इतिहास!
- Ladki Bahin Yojana | जुलैचा हफ्ता जमा होण्याआधीच फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! उपमुख्यमंत्र्यांची घोषणा चर्चेत
- नाशिक – अक्कलकोट प्रवास आता फक्त 4 तासात ! ह्या महामार्ग प्रकल्पाला मिळाली मोठी प्रशासकीय मंजुरी
- ऑगस्ट महिना ठरणार लकी ! 11 ऑगस्ट 2025 नंतर ह्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?