अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती, पाणीपुरवठा ३-४ दिवस होणार विस्कळीत
Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी (दि. २६ जून २०२५) दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, शहरातील विविध भागांमध्ये तीन ते चार दिवस पाणीपुरवठा अनियमित राहणार असून, काही भागांना एक दिवस विलंबाने … Read more