मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसवावेत

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान प्रक्रिया पार पडली आहे.दि.२४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुम व मतमोजणी ठिकाणी नेटवर्क जामर बसविण्यात यावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ.अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व बाळासाहेब जगताप यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.  … Read more

या मतदारसंघात उमेदवार प्रतिनिधीविनाच मतपेट्या सील…

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी हजर नसताना नगर शहर मतदारसंघातील मतपेट्या व स्ट्राँगरुम सील केले. त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा.अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे प्रतिनिधी गिरीष जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात जाधव यांनी नगर शहर मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले आहे. त्यात … Read more

जिल्ह्यात चित्रा नक्षत्रांच्या सरी,रब्बीला दिलासा, शेतकरी खुश

अहमदनगर : सोमवारी लोकशाहीच्या उत्सावातील मतदान संपन्न होत आल्यानंतर जिल्ह्याच्या शिवारात चित्रा नक्षत्रांच्या सरींनी बरसातीचा उत्सव साजरा केला. अंतिम चरणातील चित्रांच्या सरींनी सोमवारी सर्वदूर हजेरी लावली.  ९७ पैकी ८० महसूल मंडलांत हजेरी लागतानाच कोळगाव व पारनेर या दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली. बाकी उर्वरित १७ मंडलांत पावसाचे खाते निरंक राहिले. रब्बी हंगामासाठी चित्रांच्या सरींनी दिलासा दिला. … Read more

जिल्ह्यात युतीचे पारडे जड?

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर शिवसेना – भाजप महायुतीचे पारडे जड दिसून येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये विद्यमान ११ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेने चार, भाजपने आठ, काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादीने आठ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.  श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप यांनी निवडणूक न लविण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप युतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना … Read more

या ठिकाणी होणार अहमदनगर जिल्ह्यातील मतमोजणी…

अहमदनगर ;- मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  विधानसभा निवडणुकी साठीची मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे. त्याठिकाणी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे. विशेषता तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील … Read more

रेशनिंगच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड

अहमदनगर – शहराच्या तांगे गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशनिंगचा माल इतर गोण्यात पॅकिंग करुन विक्रीसाठी टेम्पोमध्ये भरला जात असताना जन आधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रेशनिंग मालाच्या काळ्याबाजाराचा भांडाफोड केला. रेशन दुकान मालकांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला असता पोटे यांनी यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारींसह जिल्हा पुरवठा विभागाला कळविले. पुरवठा विभागाच्या अधिकारी … Read more

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चार नगरसेवकांचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली. सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा … Read more

अहमदनगर मध्ये अवघ्या ७.५० लाखांमध्ये फ्लॅट !

केडगाव :- परवडणाऱ्या दरात सर्व सुखसोयींनी सुसज्ज हक्काचे घर असावे असे मनोमन वाटणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करणारा १ बीएचके फ्लॅटचा स्वप्नपूर्ती हा अतिभव्य गृहप्रकल्प केडगाव-कल्याण लिंकरोडवर साकारला जात आहे. स्वप्नपूर्ती साकारणारे ‘शुभवास्तू रियल्टी’ फर्म क्रेडाई अहमदनगरचे सदस्य आहे. या आठ बिल्डिंगच्या गृहप्रकल्पातील चार बिल्डिंगमधील फ्लॅटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित चार बिल्डिंगमधील फ्लॅटसाठी गुरुवार, २४ ते २८ … Read more

बाळासाहेब थोरात म्हणतात जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय !

अहमदनगर :- जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडासाफ झाल्याचंही सर्व्हेत दिसून येतंय. पण परिस्थिती वेगळी असून जनतेच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातंय, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात … Read more

शहरात उशिरापर्यंत लागल्या होत्या रांगा

नगर –  मताधिकार बजावण्यासाठी नगरकर सोमवारी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. पावसाने अचानक हजेरी लावली, तरी मतदारांमध्ये चांगला उत्साह पहायला मिळाला.  सायंकाळी पाचपर्यंत जिल्हाभरातील मतदानाचा टक्का ६२ पर्यंत पोहोचला होता, तर नगर शहरातील मतदानाचा टक्का ५२ वर होता. जिल्हाभरातील प्रतिसादाच्या तुलनेत नगर शहरात कमी प्रतिसाद मिळत असल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून … Read more

जिल्ह्यात मतांचा धो-धो पाऊस, सरासरी ६७ %, सर्वाधिक नेवासा, तर सर्वात कमी नगर शहर

अहमदनगर – पावसामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना मतदारांनी सोमवारी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडून मतांचा पाऊस पाडला. मतदानाचा टक्का अनेक ठिकाणी वाढल्याने धक्कादायक निकाल लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत सायंकाळी ६ पर्यंत एकूण ६७ टक्के मतदान झाले. नेवासे मतदारसंघात सर्वाधिक ८० टक्के, तर नगर शहर मतदारसंघात … Read more

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे दांडीबहाद्दर अडचणीत

अहमदनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन नगर शहर मतदारसंघातील तिघांना भोवणार असल्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान साहित्य नेण्यासाठी दोन केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी यांनी टाळाटाळ व हलगर्जीपणा केल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.  या तिघांच्या सेवेतून निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना तत्काळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगर शहर मतदारसंघाचे सहायक … Read more

नगरमध्ये ५४ लाखांचे सोने-चांदी व भेटवस्तू जप्त

नगर –विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने रविवारी सोने, चांदी व महागड्या भेटवस्तू असा सुमारे ५४ लाखांचा मुद्देमाल पकडला. वसंत टेकडी भागात वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पद वाहनात (एमएच ०२ डीजे ७१७७) दोन बॉक्स आढळले. एका बॉक्समध्ये ५१ लाख ७२ हजार ८३९ रुपये किमतीचे सुमारे दीड किलो सोने आणि दुसऱ्या बॉक्समधे ३ लाख १५ … Read more

दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे.   शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला.  मात्र मागील पाच … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

नगरकर कोणता भैया विधानसभेत पाठवणार?

अहमदनगर –  शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांची लढत चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. खरतरं, या दोन्ही नेत्यांना नगरकर मोठ्या आदराने ‘भैय्या’ अशी हाक मारत असले तरी मतदानावेळी नेमकं कोणत्या ‘भैय्या’ ला पसंदी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  नगर शहराचं राजकारण तसं जगताप, कोतकर, कळमकर यांच्याबरोबर राठोड, गांधी, … Read more

नगर शहरातील बहुजन मतदार वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीशी

नगर : बहुजन समाजाला आज समाजात असणार स्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांना दैवत मानणारा सर्व समाज आणि मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्याच बरोबर असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस सुनील शिंदे यांनी केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन … Read more

मा. खासदार आणि मा. आमदार यांच्यामध्ये विकासासाठी मनोमिलन झाले असते तर जास्त आनंद झाला असता – किरण काळे

 नगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता. मात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून … Read more