भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार

भिंगार : लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे भिंगार शहर मागे पडले आहे. येत्या काळात येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व भिंगारचा ‘ड’ वर्ग नगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी सांगितले.  पुढे बोलताना राठोड म्हणाले की शिवसेना-भाजपा युतीच्या काळात भिंगारमध्ये अनेक कामे झाली. आपण आमदार असताना भिंगारच्या विकासासाठी स्मशानभूमीची संरक्षक भिंत, विविध भागात हँडपंप, हायमॅक्स, बाजारतळावर … Read more

संग्राम जगताप नगरच्या विकासाचा चेहरा :खा. डॉ अमोल कोल्हे

नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले. नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप … Read more

डुप्लिकेट नको; ओरिजिनल भैया पाहिजे !!!

नगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियाचा वापर सर्वचर राजकीय पक्ष आणि नेते करताना दिसत आहेत . शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा प्रचार नगर शहर मतदारसंघात शिगेला पोचला आहे . त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल केले. शिवसेनेची जाहिरात करणारे हे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये हे व्हिडीओ धुमाकूळ … Read more

‘त्या’ कार्यकर्त्यांमुळे आ.संग्राम जगताप अडचणीत !

अहमदनगर :- अवघ्या सात दिवसांवर विधानसभेची निवडणुक येऊन ठेपली असताना आक्रमक कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप अडचणीत आल्याचे दिसत आहे.  हुल्लड कार्यकर्ते, त्यामुळे पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांची वाढती नाराजी, हुल्लडबाजांच्या त्रासामुळे वैतागलेले काही नागरिक ही बाब आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.   कार्यकर्तेही व्यवस्थितरीत्या प्रचार करीत नसल्याने आ. संग्राम जगताप यांना निवडणूक … Read more

नगर शहराच्या विकासासाठी अनिल राठोड यांनाच मंत्रीपद !

अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते माजी आ.अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,  त्यामुळे नगर शहरातील जनतेने अनिल राठोड यांनाच विजयी कराव आणि शहर विकासासाठी अनिल राठोड यांना मंत्रीपदाची संधी मिळवण्यास सहकार्य करावं असे आवाहन प्रथम महापौर भगवान फ़ूलसौंदर यांनी केले.    नगर शहरात वैद्यकीय … Read more

२५ वर्षे व्यापार, उद्योग बुडवला ते आता पोकळ गप्पा मारताहेत!

नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप … Read more

नगर शहराच्या विकासासाठी हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत पाठवा – वसंत लोढा

नगर :- शहराच्या विकासासाठी केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावाने गेल्या पाच वर्षात भरीव निधीच्या माध्यमातून विकासाला चालना दिली आहे. नगरचा विकास हा युतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि आता विधानसभेतही युतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे नगरच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून नगरचा विकास होऊ शकतो. आज नगर शहरातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. … Read more

जनहिताच्या कामामुळेच जनतेने २५ वर्ष अनिल राठोड यांना आमदार केल !

अहमदनगर :-  विरोधक उमेदवार म्हणतात २५ वर्षाचा हिशोब द्या. पण हे त्यांना माहित नाही कि त्यांचे वडील ७ वर्ष नगरअध्यक्ष होते. दहा वर्ष विधानपरिषद आमदार. उमेदवार स्वता ४ वर्ष महापौर आणि पाच वर्ष आमदार होते मग २६ वर्ष त्यांनी नगरकरांसाठी काय केले याचा हिशोब द्यावा.  राज्यात २० वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी यांनी नगरच्या … Read more

विकासकामांत खोडा घालण्याचे पाप विरोधकांचे

नगर – महापौर असताना राज्य सरकारकडून सिना नदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला. परंतु विरोधी उमेदवारांनी सुशोभिकरणाचा हा प्रकल्प बंद करण्याचे काम केले. त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला.  तपोवन रोडसाठी शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम केले. शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी करीत असतांना त्यांनी … Read more

अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही

नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे नाव न घेता केला.  राठोड … Read more

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दांडिया नाईट आणि फॅशन विक कार्यक्रमाचे आयोजन

नगर : रविवारी 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत दांडिया नाईट आणि फॅशन वीक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर मनमाड रोड वरील बंधन लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे पासेस निल गरजे (96 04 97 42 75) आणि आकाश मुनफन (97 62 53 62 97) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन … Read more

शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

अहमदनगर : नगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी महापालिकेमार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१२) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. शनिवारी बोल्हेगांव, नागापूर, सावेडी … Read more

युती सरकारच्या धोरणांमुळे मंदी : आ.जगताप

अहमदनगर : नगर शहराचा आमदार म्हणून पाच वर्षे काम करतांना शहराच्या विकासात मोलाची भर घातली असून मोठे विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. विकासकामे करण्याबरोबरच एमआयडीसीमध्ये धूळ खात पडलेल्या आयटी पार्कला पुनर्जीवित करून अनेक आयटी कंपन्यांना पाचारण करून शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकीकडे विरोधक दादागिरी व गुंडशाहीने कायनेटिकसारख्या मोठ्या कंपनीच्या मालकांना मारहाण करून … Read more

वंचित बहुजन आघाडीचा हटके जाहीरनामा आणि वचननामा

नगर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी हटके जाहीरनामा आणि वचननामा प्रकाशित केला आहे. शहरातील सर्वसामान्य मतदारांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात आले असून यातील हटके असणाऱ्या वचननाम्यामुळे शहरात चौका-चौकात कुजबुज सुरु झाली असून नगरकर मतदारांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.जाहीरनामा : नगर शहराला “औद्योगिक शहर-उद्योग नगरी” म्हणून निर्माण करणार हा विषय घेत काळे … Read more

सत्ता नसल्याने पवारांच्या डोळ्यात पाणी : ठाकरे

अहमदनगर : सत्तेच्या काळात पवारांना जनतेच्या डोळ्यातील अश्रु दिसत नव्हते परंतू आता पाच वर्षे विरोधात राहिल्यानंतर त्यांना अश्रु फुटत आहे. पण हा नादानपणा आहे. अशी परखड टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. धरण कोरडे पडल्याची व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला ते काय म्हणाले हे जनता विसरली नाही. याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. नगर … Read more

पाच वर्षात त्यांनी फक्त विकासाच्या थापा मारल्या – उपनेते अनिल राठोड

नगर : नगरची जनता हुशार आणि सुज्ञ आहे. त्यांना कुणी कितीही विकासाच्या थापा मारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याचे उत्तर जसे लोकसभेच्या निवडणूकीत दिले तसेच उत्तर हया विधानसभेच्या निवडणूकीत देतील.  या लोकप्रतिनिधींनी आपल्या घराच्या जवळ असणारे सारसनगर भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाही आणि टँकर मुक्तही करू शकले नाही, त्यांनी विकासाच्या खोटया वल्गना करू … Read more

काळजावर दगड ठेऊन आलोय !

नगर :- बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. शरद पवारांच्या सभेनंतर झालेल्या प्रकरणानंतर आमदार जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांवर अभिषेक कळमकर नाराज होते.  अभिषेक कळमकर म्हणाले, … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ !

अहमदनगर :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. कारण माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलं. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच … Read more