पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप! नव्वदी गाठलेल्या वृद्ध जोडप्याचा इहलोकीचा प्रवास
अहमदनगर : पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली! नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली! पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच पत्नीने आपला देह ठेवला! इंद्रायणी/त्रिंबक दगडू पाचारणे असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. नेप्ती, ता. नगर येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक दगडू पाचारणे (वय … Read more