त्या’आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी ठेवले ‘गावबंद’
अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे हत्याप्रकरणातील आरोपींना आठ दिवसात अटक न झाल्यास १२ जुलै रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येईल . याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांना भेटून माहिती देणार असून, या घटनेच्या निषेधार्थ चांदा गाव शंभर टक्के बंद ठेवले होते. याबाबत अधिक माहिती अशी, येथील ज्ञानदेव … Read more


