वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना
अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यातच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा घटना घडल्या असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि.३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे … Read more