कांद्यामुळे शेतकरी संकटात.
अहमदनगर :- उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच चाळीत साठवून ठेवला. मात्र आता तो कांदा आता चाळीत सडू लागला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास देखील गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जायकवाडी परिसरात काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, कांद्यासाठी चांगले हवामान, कमी कालावधीत चांगले उत्पादन … Read more