शिर्डी मतदार संघाबाबत केलेल्या विधानावर मंत्री विखे पाटील यांची टीका : शिर्डीच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय योजण्याचे आदेश

४ फेब्रुवारी २०२५ राहाता : “कोणतेही विधान करताना खासदार राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहिजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठून लावला ? हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते चुकीची विधाने करून जनते समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. खासदार राहुल गांधी यांनी शिर्डी मतदार संघाबाबत … Read more

ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन करणार का : आ. हेमंत ओगले यांचा जिल्हा नियोजनाच्या बैठकीत उद्धिन सवाल !

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या ४० ते ५० वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण काढण्याचे नावाखाली त्यांचे संसार उघड्यावर आणले. ज्या तत्परतेने अतिक्रमण कारवाई केली तेवढ्याच तत्पर्तने पुनर्वसन करणार का ? असा उद्धिन सवाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत आ. ओगले … Read more

महावितरणकडून ‘मुळा-प्रवरा’चे भाडे बंद ; इन्फ्रास्ट्रक्चर वापरापोटी २०१० पासून दरमहा मिळत होते ५ कोटी रुपयांचे भाडे, आता फुकट वापरणार

४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : महावितरण कंपनीकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला इनफ्रास्ट्रक्चर वापरापोटी मिळणारे दरमहा ५ कोटी रुपयांचे भाडे बंद झाले आहे. २०१० ते जानेवारी २०२५ अशी सुमारे १५ वर्षे हे भाडे संस्थेला मिळत होते.मुळा प्रवरा वीज संस्थेने महावितरण कंपनीचे वीजबिल देणे थकविल्याप्रकरणी वीज नियमक आयोगाने संस्थेला बीज परवाना नाकारला होता. त्यानंतर २०१० पासून संस्थेचे काम … Read more

नाशिक-पुणे महामार्गावरील कामे मार्च अखेर पूर्ण करा ; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

३ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : येथील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे. त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत, याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले … Read more

पश्चिमेकडील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राज्य शासनाला नोटीस ; खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी, पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार

१ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : श्रीरामपूर गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून, याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले यांनी मुंबई उच्ब न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गतवर्षी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. याप्रकरणी न्या. मंगेश पाटील व न्या. प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे तुटीच्या … Read more

खंडपीठाने राज्य सरकारला बजावली नोटीस

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गतवर्षी केलेल्या जनहित याचिकेची नुकतीच सुनावणी होऊन न्यायाधीश मंगेश पाटील व न्यायाधीश प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.त्यामुळे तुटीच्या गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी … Read more

संगमनेरच्या स्वातंत्र्यांशी खेळाल तर उद्रेक होईल : थोरात

३१ जानेवारी २०२५ संगमनेर : आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. त्यामुळे संगमनेरच्या स्वातंत्र्याची खेळाल तर याद राखा, असा इशारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भरसभेत तहसीलदार यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेला अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्तावच जनतेला दाखविला. आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात … Read more

‘या’ कारणामुळे लोकांचे चेहरे झाले सुन्न ! आता आम्ही भविष्यात व्यवसाय कसा करायचा ?

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : तीन दिवसांपासून शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू आहे.मंगळवारी बेलापूर रोडपासून सुरू झालेली ही मोहीम बुधवारी गोंधवणी रोडवर राबविल्यानंतर काल गुरूवारी छत्रपती शिवाजी चौकातून नेवासा रोडवर राबविली.अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे संपूर्ण बाजारपेठ विस्कळीत झाली आहे.पालिका व पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे मुख्य बाजारपेठेमध्ये विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल … Read more

‘मुळा-प्रवरा’ निवडणुकीचा चेंडू जिल्हा उपनिबंधकाच्या दालनात

३१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : सहकार क्षेत्रातील निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागल्याने मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या सभासदांनीही आता त्यात उडी घेतली आहे. संस्थेची निवडणूक घेण्यासंदर्भात एकूण अहवाल संस्थेचे प्रशासक रावसाहेब खेडकर यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान, पुरी हे दुसऱ्या तातडीच्या कामासाठी मुंबईला रवाना झाल्यामुळे यासंदर्भातला फैसला होऊ शकला नाही. संस्थेची निवडणूक घेण्यासाठी … Read more

अमृतवाहिनीत रविवारी अमाल मलिकचा लाईव्ह कॉन्सर्ट ! मेधा महोत्सवात शरद तांदळे यांचे व्याख्यान

माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा महोत्सव 2025 मध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायं.6 वा. बॉलीवूडचा आघाडीचा गायक व संगीतकार अमाल मलिक यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असून दुपारी लेखक व व्याख्याते शरद तांदळे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त … Read more

इतिहास घडविणाऱ्या पराक्रमी पुरूषांचे वास्तव्य लाभलेल्या कोपरगावातही विकासकामे करा : खा. वाकचौरेंना निवेदन

२९ जानेवारी २०२५ कोपरगाव : सन २०२७ मध्ये नाशिक सिंहस्थाच्या विकास कामात कोपरगावाचाही विकास कृती आराखड्यात समावेश करावा,अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी शनिवारी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट घेवून दिले.याबाबत सकारात्मकता दाखवून खा.वाकचौरे यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत झावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले … Read more

चिमुकल्यासह आईची गळफास घेऊन आत्महत्या

२५ जानेवारी २०२५ कर्जत : तालुक्यातील खांडवी येथे एक वर्षाच्या चिमुकल्या मुलासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.मात्र, आत्महत्येचे कारण समजले नाही.तालुक्यातील खांडवी येथील साक्षी कुमार कांबळे (वय २३) व एक वर्षाचा मुलगा स्वरूप असे मृतांची नावे आहे. याबाबत किशोर परशुराम कांबळे (वय २४) रा. खांडवी ता. कर्जत … Read more

बंद पडलेल्या बसला दुचाकीची धडक ; एक ठार ! मदत करणाऱ्याऐवजी बघ्यांची गर्दी ; स्थानिक नागरिकांचा संताप

२५ जानेवारी २०२५ : श्रीगोंदा : तालुक्यातून गेलेल्या जामखेड ते न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यादरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.लिंपणगाव शिवारात श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर बंद पडलेल्या श्रीगोंदा आगाराच्या बसला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. या अपघातात दुचाकीस्वार डॉ. नवनाथ अशोक साबळे (वय- … Read more

…तर आ.संग्राम जगताप जबाबदार ! शिर्डीच्या त्या प्रकरणावर समोर आली महत्वाची अपडेट

शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील समाधी आणि समाधीवर जमा होणारा पैसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता, साईबाबा मंदिरातील इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानच्या तिजोरीत जमा होतो. मात्र, हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधीवर जमा होणारा पैसा थेट त्यांच्या वंशजांकडे जात असल्याचा गंभीर आरोप संग्राम जगताप … Read more

Ahilyanagar Breaking : मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे आठ मालमत्ताधारकांवर कारवाई !

अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत १०० % सवलत दिली आहे. तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाईही सुरूच ठेवली आहे. मागील आठवड्यात सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने सात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले आहेत. तर, चौघांचे नळ कनेक्शन … Read more

मतदारसंघातील रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार : आ. राजळे

२३ जानेवारी २०२५ पाथर्डी : पैठण पंढरपूर रस्ता, शेवगाव शहर बाह्यवळण रस्ता व खरवंडी ते नवगणराजुरी रस्ता, या तीनही रस्त्यांची कामे मार्गी लागावी, यासाठी आ. मोनिकाताई राजळे यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत व प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन चर्चा केली, त्यामुळे वरील तिनही रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील,अशी माहिती आ. राजळे यांनी … Read more

मंत्री विखे पाटील यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने आज सन्मान

२३ जानेवारी २०२५ राहाता : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी देवून गुरुवारी सन्मानित करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २६ वा पदवीदान समारंभ गुरुवारी रोजी संपन्न होत असून, राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. … Read more

विखे पाटील आयटीआय येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

अहिल्यानगर प्रतिनिधी: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट येथील आयटीआयमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना उद्घाटन समारंभात “आरोग्यम् धनसंपदा” या म्हणीचे महत्त्व सांगितले गेले. खेळामुळे शिस्त, परिश्रम, संघभावना आणि नेतृत्व गुणांचा … Read more