आधी घरावर पडत होते अचानक दगड, सीसीटीव्ही बसवताच दगड थांबली अन घडू लागला भलताच प्रकार ; संपूर्ण कुटुंबच नव्हे तर ग्रामस्थ देखील झालेत हैराण !

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात रात्री तसेच दिवसा देखील चोरीच्या घटना घडत आहेत . त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत. मात्र आता जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावात अत्यंत विचीत्र प्रकार घडत आहे. यामुळे ते कुटुंबच नव्हे तर आसपासचे शेजारी तसेच पोलीस देखील या अनोख्या प्रकाराने चक्रावून गेले आहेत. पाहूया नेमका काय प्रकार घडत आहे, श्रीरामपूर … Read more

श्रीरामपुरात रेल्वेची अतिक्रमण हटवण्याची तयारी, नागरिकांना नोटीसा तर काहींची न्यायालयात धाव

श्रीरामपूर- शहरात अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाने आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्यानंतर आता रेल्वे प्रशासनही या कामाला लागले आहे. रेल्वेने यापूर्वीच अतिक्रमणांबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे अनेकांना आपली घरे आणि व्यवसाय धोक्यात येण्याची भीती वाटत आहे. दुसरीकडे, आपली जागा कायदेशीर असल्याचा दावा करत आणि … Read more

श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी, अत्याचार प्रकरणी ३६ तासांत दोषारोपपत्र सादर! काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर!

श्रीरामपूर- शहरात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. मिल्लतनगर पुलावर एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणातील आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी ऊर्फ अफ्फान (वय २४, राहणार फातिमा हाय सोसायटी, वॉर्ड नं. ०१, श्रीरामपूर) याला अटक केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी … Read more

आईच्या मदतीने पतीचा खून ! अहिल्यानगर जिल्ह्यातील खळबळजनक घटनेत नातवाच्या तोंडून बाहेर आलं सत्य

श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे, जिथे पती-पत्नीमधील किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात झाले. पतीने पत्नीला माहेरी जाऊ न देता नगरमध्ये मुलांसह राहण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातून पत्नीने आपल्या आईच्या सहाय्याने पतीवर हल्ला करून त्याचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नी … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : भाजप उपजिल्हाध्यक्षवर दिवसाढवळ्या चाकूहल्ला; नागरिक संतप्त!

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे भाजपा ओबीसी उपजिल्हाध्यक्ष लखन लोखंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अशोकनगर रस्त्यावरील डबल चौकी परिसरात घडली, जिथे लोखंडे नेहमीप्रमाणे चालत होते. या हल्ल्यात लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून चाकूचा वार मुठीत धरून प्रतिकार केला, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, या संघर्षात ते गंभीर जखमी झाले … Read more

नोकरी देतो म्हणत रेल्वे पोलिसाने घेतला मोबाईल नंबर, पुढे जे घडलं ते धक्कादायक

श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपी रेल्वे पोलिस ज्ञानदेव आढाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) हा गुन्हा … Read more

भोंग्यावर टीका केल्याची शिक्षा ? अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकाराला घरासमोरच जबर मारहाण

श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर परिसरात १९ मार्च २०२५ रोजी एका वरिष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे. हल्ल्यामागचे कारण शांतता कमिटीच्या बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावर केलेली टीका असल्याचे समोर आले आहे. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत … Read more

पोलिसांना घेऊन आरोपी पळाला! हवालदाराने उडी मारून वाचवले प्राण

श्रीरामपूर येथे एका संशयित वाहनाला अडवल्यानंतर वाहनचालकाने थेट पोलिस हवालदारालाच घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका पिकअप वाहनाला रोखले आणि तपासणीसाठी हवालदार आजिनाथ आंधळे त्यात बसले. मात्र, पोलिस ठाण्याकडे जाण्याऐवजी आरोपीने भरधाव वेगाने वाहन दुसऱ्याच दिशेने पळवले. संशयित वाहनचालकाने पोलिस ठाण्याऐवजी दुसऱ्या मार्गाने वाहन पळवले असता, गोंधवणी रस्त्याजवळील … Read more

पत्नीची अदलाबदल करून अत्याचार ! अहिल्यानगर जिल्ह्यात लग्नाच्या नात्याला काळिमा

श्रीरामपूरमध्ये एका पतीने स्वतःच्या पत्नीची अदलाबदल करून तिच्यावर अत्याचार घडवून आणल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात पतीसह एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीसह एका व्यक्तीस अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेचा विवाह २०१४ मध्ये झाला. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच पतीने तिच्यावर मानसिक … Read more

श्रीरामपूरकरांसाठी ‘गुड न्यूज’ ! नागरिकांची ‘हि’ समस्या येणार संपुष्टात ; सुमारे ३४ किमी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे नियोजन,अशी असेल प्रस्तावित योजना

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने मार्च २०२१ मध्ये १०८ कोटींची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. त्यात वाढ होऊन पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना-दोन मधून १७८ कोटींच्या योजना मंजूर झाली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा योजना कात टाकून अत्याधुनिक होणार असल्याने श्रीरामपुरकरांना २४ तास … Read more

सामूहिक शुभमंगल योजना ; आता लग्नासाठी जोडप्यांना मिळणार अनुदान,रक्कम असेल…

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : विवाह खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडून जाते.पैशांअभावी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा आनंदाचा सोहळा अडचणीचा ठरतो.त्यामुळे सरकारची शुभमंगल विवाह योजना लाभदायी ठरत आहे. गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी त्यातून मिळत आहे. सामूहिक शुभमंगल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. त्यात वेळोवेळी अनुदानात वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक … Read more

राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ घटनेच्या फिर्यादीचा अपघाती मृत्यू ; संशयास्पद प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगाव येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे भानुदास गायकवाड यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने नवीन संशय निर्माण झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेतला जात … Read more

शेती बरोबरच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील लागणार मार्गी : आ.हेमंत ओगले

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : प्रवरा नदीला पाणी सुटणार असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघातील प्रवरा नदीवरील के.टी. वेअर भरण्याची मागणी केली होती. नदीवरील बंधाऱ्यांनी पाण्याचा तळ गाठला असून सदर बंधारे भरणे आवश्यक होते. नदी पात्रात पाणी सुटणार असल्याने शेती बरोबरच परिसरातील … Read more

श्रीरामपूर-पुणे बसेस नफ्यात, तरीही नवीन बसेस नाहीत ! प्रवाशांची गैरसोय कधी संपणार?

श्रीरामपूर आगाराला नवीन बसेस मिळण्याची अपेक्षा असतानाही अद्याप कोणतीही गाडी दाखल झालेली नाही. जिल्ह्यातील तारकपूर, शेवगाव आणि पाथर्डी या आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना श्रीरामपूर आगार मात्र उपेक्षित राहिले आहे. येथील आगारप्रमुखांनी २० नवीन बसेसची गरज असल्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जुन्या बसेस, वारंवार बिघाड आणि प्रवाशांचा … Read more

श्रीरामपूर येथील घटना ; एकीकडे करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून…

२४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : सर्वसामान्य नागरिकांवर श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड नको.शिवाय या योजनेमार्फत नळ कनेक्शन लावण्यासाठी येथील नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात होती.याबद्दल जनतेकडून तक्रारी येत असल्याचा खुलासा आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे.जनतेकडून तक्रारी मिळाल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची … Read more

महावितरणच्या तंत्रज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या – वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय?

श्रीरामपूर विभागातील महावितरण कंपनीच्या सात्रळ कार्यालयात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष उत्तम तागड (वय ४३, रा. वडुले, ता. नेवासा) यांनी बुधवारी (दि. २०) रात्री टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला … Read more

विकासाच्या नावावर सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची अशी फसवणूक ! शेटे यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यात सध्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करून शासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेमात्र, ही कारवाई शेतकऱ्यांसाठी मोठा अन्याय ठरत आहे. विकास कामांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असून,शासन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या जमिनी हिसकावत आहे.युवा नेते प्रकाश शेटे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत तीव्र आंदोलनाचा … Read more

स्वस्त धान्य दुकानदारास मारहाण केल्यामुळे येथील स्वस्त धान्य दुकाने बंद !

१३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव मधील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसीच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिले. सध्या सगळीकडे धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.त्यासाठी … Read more