कत्तलीसाठी आणलेल्या ५ गायींची पोलिसांनी केली सुटका
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या पाच गायींची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सुटका केली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपुर शहरातील टिळकनगर येथील संविधान कॉलनी येथे एका घराचे लगत गोवंश जातीचे प्राण्यांना कत्तल करण्यासाठी बांधून ठेवण्यात आले आहे अशी खात्रीशीर गोपनीय … Read more