५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा : श्रीरामपूरच्या राजकीय क्षेत्रात मोगलाई माजली !
अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा श्रीशिवाजी चौकातच व्हावा या मागणीसाठी आम्ही नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचे व श्रीरामपूर बंदचे आंदोलन केले होते. या आंदोलनांवरुन नगराध्यक्ष अनुराधा आदिकांनी आपल्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. हा दावा म्हणजे येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न असून इतर विरोधी राजकीय … Read more






