अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़ ब्रेकींग … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना तिन हजार पार !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-  गेल्या चोविस तासांत तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर रुप घेत असुन गेल्या तिन दिवसांपासून सातत्याने तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण काढलेले आहेत. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून, ते … Read more

आमदार असावा तर असा… ११०० खाटांचे कोविड केंद्र, पहिल्याच दिवशी तब्बल १७ लाख जमा ,५ टन धान्य आणि…

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-काेरोना बाधित रुग्णांसाठी आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवणी येथे सुरू करण्यात आलेल्या शरदचंद्र आरोग्य मंदिरातील (कोविड उपचार केंद्र) अन्नदानासाठी तसेच विविध सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. आतापर्यंत १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले. तालुक्यातील मुंगशी येथील ग्रामस्थांनी गावातून जमा केलेले ५ टन धान्य व रोख ५० … Read more

पारनेर तालुक्यातील आदिवासी बांधव शासकीय योजनेपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थांना तहसील कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी रेशनकार्ड देण्याची तसेच त्यांच्या सातबारा उतार्‍याची ऑनलाईन दुरुस्ती करण्याची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १० हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३०५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवार, दिनांक 17 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवारी सकाळी 8.15 वाजता जुहू विमानतळ येथून खाजगी विमानाने शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय मोटारीने … Read more

पत्रकार दातीर हत्या प्रकरणाचा तपास आता डिवायएसपी मिटकेंकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनातून काढून घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता हा तपास थेट श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच तपासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. पत्रकार दातीर हे आपल्या घरी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : नगरकरांवरील सकंट कायम ! गेल्या 24 तासांत पुन्हा वाढले इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण परिस्थिती धक्कादायक रित्या वाढतच असुन रुग्णसंख्येमुळे प्रचंड घबराट पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 3056 रुग्ण वाढले आहेत. कालही तिन हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले होते. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोविस तासांतील कोरोना रुग्णवाढ पुढीलप्रमाणे आहे – ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर … Read more

त्यांचे महाराष्ट्राबाहेर लक्ष आहे. कोरोना काळात त्यांनी राजकीय अभिनिवेश सोडावा…

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-भाजपच्या शिष्टमंडळाने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी करीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना काल गुरुवार रोजी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तसेच जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी भाजपाचे नेते आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले, भाजपा शहराध्यक्ष भैय्या गंधे, भाजपाचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान ठरली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने गरीबांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी दहा रुपयांत थाळी देण्याची … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्या कारणामुळे अहमदनगर दौऱ्यावर !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरनात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी महाविकास आघाडीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मोठे आरोप केल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यातच, आता थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दातीर कुटुंबाच्या सांत्वनासाठी राहुरीत येणार असल्याने या प्रकरणाला आणखी हवा मिळणार आहे राहुरी येथील पत्रकार रोहिदास … Read more

सात एकर शेतातील बारा लाखाचे लिंबू चोरी !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सात एकर लिंबू बागेतील लिंब सुमारे दहा ते वीस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना श्रीगोंदातील औटीवाडीमध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि शहरातील औटीवाडीमधील तलावाच्या लगत असलेल्या औटी बंधू यांच्या सात एकर लिंबू बागेतील लिंब सुमारे दहा ते वीस चोरट्यांनी रात्रीच्या … Read more

पत्रकार दातीर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार: माजी गृहमंत्री प्रा. राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या  हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्यासाठी दातीर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार असल्याची  भावना माजी गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे व्यक्त केली. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची गेल्या दहा दिवसापूर्वी   राहुरीतील बाजारपेठेतुन  भर दुपारी … Read more

बनावट संस्थेच्या माध्यमातून शासनाची फसवणूक! मनसेचे पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-स्वराज इलेक्ट्रीकल्स या नावाने बनावट संस्था उघडुन पाथर्डी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीची विद्युतीकरणाची कामे करुन शासनाची फसवणुक केली आहे. तरी या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी किरण पालवे यांच्या विरु्दध जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्य़कारी अधिका-यांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुभाष घोरपडे यांनी केली आहे. जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी … Read more

‘या’ ठिकाणचे व्हेंटिलेटर असून अडचण अन नसून खोळंबा!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-आज देशात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दरम्यान एकीकडे अनेक ठिकाणी वैद्यकीय साहित्य कमी पडत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय साहित्य धूळ खात पडल्याचे विदारक चित्र आहे. श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गेल्या दोन दिवसांत … Read more

‘या’तालुक्यात ४ दिवसांत झाला तीन वेळा गारांचा पाऊस!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-मागील चार पाच दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. यात श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला तर घारगाव, बेलवंडी भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला. मागिल चार दिवसांत ३ वेळेस परिसरात पाऊस झाल्याने या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले … Read more