राहुरी कारखाना खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून खासदार विखे संतापले
अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- ‘महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत २५ साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, जोर्पंत मी जिवंत आहे, तोपर्यंत राहुरी कारखान्याच्या बाबतीत असे होऊ देणार नाही.’असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची 65 वी … Read more