भ्रष्टाचारमुक्त सरकारमुळेच देशाची प्रगती – खा. डॉ. सुजय विखे पाटील
Ahmednagar News : मागील नऊ वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत राहिलेल्या केंद्र सरकारने पारदर्शक कारभार करून भ्रष्टाचारमुक्त देश, असा संदेश संपूर्ण जगाला दिल्यामुळेच खऱ्या अर्थाने देश मेट्रो सारख्या प्रभावी योजना राबवून जगामध्ये एक बलशाली देश म्हणून नावारुपाला आला, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ग्रामस्थांना … Read more