नगर जिल्हा रुग्णालयातील आयएएस पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांत छेडछाडीचा धोका? नेमके काय घडले?पहा..

pooja khedkar

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नगर मतदारसंघात उमेदवारी केलेल्या दिलीप खेडकर यांची कन्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्रकरण राज्यात चर्चेत आले आहे. नगरच्या जिल्हा रुग्णालयातूनच त्यांना नेत्र दिव्यांगत्व आणि त्यानंतर मानसिक आजाराचे असे संयुक्त प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. दरम्यान आता या घोटाळ्यात सहभागी असलेले … Read more

रस्त्यावर गुडघाभर खड्डे, गाळ अन पाणीच पाणी; आक्रमक ग्रामस्थांनी केली रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात आंघोळ: अन दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याचे सर्वजण म्हणतात. मात्र या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी काय सुविधा लागतात याचा मात्र विसर पडतो. आज स्पर्धेच्या युगात अवघ्या एका क्लीकवर जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती एका क्षणात मिळते . मात्र अजच्या या युगात देखील नागरिकांना साधे रस्ते देखील उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे रस्त्यासाठी पाठपुरावा करून थकलेल्या … Read more

मोजणीनंतर भाऊबंदात तुफान हाणामाऱ्या, अहमदनगरमधील घटना

hanamari

Ahmednagar News : भाऊबंदामधील वाद, त्यातून निर्माण होणाऱ्या हाणामारीच्या घटना आदी घटना अनेकदा घडलेल्या आपण पाहतो. अनेक ठिकाणी वाद नको म्हणून जमिनीची मोजणी केली जाते. परंतु या मोजणीच्या वेळीच भाऊबंदामध्ये तुफान हाणामाऱ्या झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील निंधेरे येथे घडली आहे. अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील निंधेरे येथे जागा मोजणीवरून एका कुटंबाच्या भाऊबंदामध्ये … Read more

खुशखबर ! भंडारदरा धरण तब्बल ‘इतके’ टक्के भरले, पाणलोटात संततधार सुरूच

bhadnaradara

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊसधारा या आठवड्यातही महामुंबईसह महाराष्ट्रात कायम राहणार आहेत. कधी कमी, तर कधी जास्त असे असले तरी मान्सूनचा वेग कमी होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. जून महिन्यात मान्सून दोन दिवस आधीच दाखल झाला असला, तरी पावसाने पुन्हा दडी मारली होती. परंतु मागील आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस ! नदीला पूर, पूल खचला, शेतात पाणीच पाणी

dhagafuti

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. काल (दि.१४) पावसाने बहुतांश भागात हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिपरिप सुरु होती. दरम्यान काल अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसाने नदीस पूर आला होता तर काही पूल देखील खचले होते. साकत परिसरात रविवारी (दि. १४) दुपारी … Read more

लिपिकाच्या पदावर हक्क एकाचा नियुक्ती दुसऱ्याचीच? अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

uposhan

Ahmednagar News : राहुरी नगरपरिषद मधील वर्ग ३ च्या रिक्त लिपीक पदावर कैलास विठ्ठल शिंदे यांचा वारस हक्क असताना या पदावर गैरप्रकार करून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप करून शिंदे यांनी दि. ८ जूलै २०२४ रोजी सकाळपासून राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला भेट देत शिवसेना राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र … Read more

श्रीरामपूर जिल्हानिर्मितीच्या मागणीची तीव्रता वाढली ! ‘बंद’ला कडकडीत प्रतिसाद

shrirampur

Ahmednagar News : जिल्ह्याचे विभाजन करून येत्या १५ ऑगस्टपर्यंत गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाची घोषणा करावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करून वेळप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलनकांनी दिला आहे. काल रविवारी (दि.१४) श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने तसेच सर्वपक्षीयांच्या वतीने काल हे … Read more

वारकरी म्हणून आला, पाणी पिला अन्… महिलेसोबत केले ‘असे’ काही, अहमदनगरमधील धक्कादायक घटना

crime

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका महिलेच्या घरी भिक्षूक वारकरी म्हणून पाणी प्यायला म्हणुन आला आणि काही क्षणात आजीबाईंच्या गळ्यातील दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी तिसगाव येथील मढी रोडवर घडली. याबाबतची माहिती अशी की, तिसगाव येथील द्वारकाबाई शेंदुरकर या वयोवृद्ध महिला घरासमोर बसलेल्या होत्या, त्यांच्या शेजारी त्यांच्या सुनबाईदेखील गप्पा मारत होत्या, … Read more

अहमदनगर मधील ‘हा’ कारखाना वापरणार ए.आय. तंत्रज्ञान, ठरणार देशातील पहिला कारखाना

karkahana

Ahmednagar News : बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर कारखानदारीत अमुलाग्र बदल होत आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना हे बदल आत्मसात करत स्पर्धेला सामोरे जात आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीशी करार करून उपग्रह आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा (ए.आय) प्रभावी वापर करणारा कोल्हे कारखाना देशातील पहिला साखर कारखाना ठरल्याची माहिती … Read more

राष्ट्रीय जलआयोगाच्या अहवालानंतरच डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम सुरू होणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेती आणि पिण्यासाठी देखील या तालुक्यातील नागरिक कुकडीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. मात्र अनेकदा याच कुकडीचे पाणी या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विधान परिषदेत आमदार राम शिंदे यांनी याबाबत … Read more

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ जिल्ह्यात दोन लाख महिलांनी भरले अर्ज ; या योजनेत जास्त महिलांनी सहभागी व्हावे यासाठी राबवली ‘ही’ मोहीम

Ahmednagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतअर्ज भरताना अनेक अडचणी येतात. एकाच वेळी जास्त महिलानी गर्दी केल्याने सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू नये. यासाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दोन दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसांत जिल्ह्यातून ७० हजार महिलांनी अर्ज केले असून आतापर्यंत दोन … Read more

तरुणाई ‘एनर्जी ड्रिंक’च्या विळख्यात; आमदार तांबे आक्रमक,केली बंदीची मागणी

Ahmednagar News : एकीकडे सरकारने ‘ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम’ हाती घेतली असताना दुसरीकडे किरणा दुकाने आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिक मिळत आहे. त्यामुळे शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी … Read more

साजन पाचपुते यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले : निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईल !

Ahmednagar News : माझ्यावर विश्वास ठेवा गुलाल आणून दाखवतो, आणि निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईल असा आत्मविश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी व्यक्त केले. चाळीस वर्षे आम्हीच या तालुक्याचे आमदार होतो पण आजही तालुक्यात रस्ते, वीज, पाणी प्रश्न जैसे थेच आहेत. त्यामुळे तालुक्यात फिरायची सुद्धा आता मला लाज … Read more

नगरच्या तरुण शेतकर्‍याची किमया; खडकाळ माळरानावरील अडीच एकरात घेतले १५ लाखांचे उत्पन्न

Ahmednagar News : सध्या प्रत्येकजणाची एकच ओरड असते की, शेती परवडत नाही. मात्र शेती परवडत नाही. म्हणणाऱ्यांपुढे नगरच्या तरुणाने आदर्श उभा केला आहे. जवळपास २५ वर्षे नोकरी केली,दरम्यान या काळात पगार देखील चांगला गटात मिळत होता. मात्र गावाची ओढ शांत बसू देत नव्हती, त्यामुळे नोकरीत मन लागत नव्हते. शेवटी नोकरी सोडून त्याने गावाची वाट धरली. … Read more

साई आश्रया अनाथ आश्रम : मृत्युच्या वाटेवरील त्याचा प्रवास थांबवत अद्याप माणुसकी जिवंत असल्याचा दिला पुरावा

Ahmednagar News : मनोरुग्ण, निराधार, बेवारस व्यक्तींची सेवा करणे, त्यांना औषधोपचार देणे, भूकेल्याला अन्न व तहानल्याला पाणी, गरजूला औषधोपचार देणे हीच खरी साईसेवा आहे. याची जाणीव ठेवत बेळगाव परिसरातून आलेल्या मात्र मरणासन्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका ५५ वर्षीय इसमाला गरम पाण्याने अंघोळ घालून चहापाणी, जेवण व नवे कपडे देऊन त्याची जगण्याची आशा पल्लवीत केली … Read more

गोदावरी नदीत पाणी सोडून नाशिक जलविभागाने कोपरगावकरांच्या जखमेवर मीठ चोळले; शहराला मिळतेय १२ दिवसाआड पाणी

Ahmednagar News : जून पाठोपाठ जुलै महिना देखील कोरडा गेला, पावसाअभावी धरणातील पाणी आटले, साठवण तलावांनी तर यापूर्वीच तळ गाठला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे. गाव, वस्त्यावर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अनेक भागात पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत, अशा परिस्थितीत नाशिक जलविभागाने नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत पाणी सोडलेआहे. त्या … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात संततधार; भात लागवडींना वेग, धरणात नवीन पाण्याची आवक सुरु

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परिसरामध्ये संततधार सुरू झाली असून भात लागवडींना पुन्हा एकदा जोमाने वेग आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्येही नवीन पाण्याची आवक जोमाने सुरू असून भंडारदरा धरण ३६.३५ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गेले दोन ते तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे भात लागवडी थांबल्या … Read more

शेवगाव तालुक्याला शेअर मार्केटचा विळखा ; शेतकऱ्यासह कापड दुकानदारासह ४३ लाखांचा गंडा, तीन सख्ख्या भावंडांच्या विरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar News : शेवगाव तालुक्याला शेअर मार्केटचा विळखामोठ्या प्रामाणात घट्ट विळखा पडला आहे कि काय असा प्रश्न पडत आहे. कारण शेअर मार्केटमध्ये जिल्ह्यातील सार्वधिक फसवणुकीच्या घटना शेवगाव तालुक्यातच घडल्या आहेत. या शेअर मार्केटच्या व्यसनामुळे या तालुक्यातील अनेकजण देशोधडीला लागले असून अनेकांचे संसार उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. मात्र तरीदेखील लोक शेअर मार्केटचा नाद सोडण्यास तयार … Read more