वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर मधील वाहतुकीत केले ‘असे’ बदल
Ahmednagar News : आषाढी वारी व आषाढी एकादशी नंतर वारकरी भाविकांच्या दिंडया या परतीचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यातून करणार असल्याकारणाने दि.२१/०७/२०२७ रोजीचे २४/०० वा. पावेतो कायम ठेवण्यात येत आहेत, तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार आहेत. सदर दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत. सध्या अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील पत्रकार … Read more