खुशखबर ! ‘मुळा’त नव्या पाण्याचा श्रीगणेशा, ‘निळवंडे’ मध्येही ११२२ क्युसेकने विसर्ग

pimplgaon khand

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील मुळा नदी खोर्यातील अंबीत व पिंपळगावखांड लघु जलाशय भरल्यानंतर शुक्रवारी (५ जुलै) सकाळी ६ वाजता प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावंती नदीवरील ११२.६६ दलघफू क्षमतेचे वाकी जलाशय भरले. या पावसाळ्यात भरलेले वाकी ३ रे जलाशय आहे. शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाकी जलाशयाच्या सांडव्यावरून १९७ क्युसेक्सने ओव्हर फ्लो (विसर्ग) कृष्णावंती नदीपात्रात … Read more

कृषिपंपांसाठी आता मिळणार मोफत वीज ! पण थकबाकीचे काय? वसूल होणार की माफ? पहा..

ajit pawar

Ahmednagar News : लोकसभा निवडणुका झाल्या व या निवडणुकांमधे शेतकऱ्यांच्या प्रश्नाने महायुतीला फटका बसला. आता मात्र सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने पावले उचलत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना व विविध घोषणा शासनाने केल्या आहेत. यातच शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु असे असले तरी … Read more

दिंडीत मुस्लिमांच्या खांद्यावर भगवी पताका, अहमदनगरमधील ‘त्या’ पालखीत घडले ‘असे’ काही

palakhi

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा. अहमदनगर जिल्ह्यास धार्मिक, सांस्कृतिक वारसा फार मोठा. आता अहमदनगर जिल्ह्यातून सामाजिक ऎक्याबाबत अभिमानास्पद बातमी आली आहे. दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लीम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मुस्लीम समाजाकडून अल्पोपहाराची सोय देखिल करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात हे ऐक्य पाहायला … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या, हनी ट्रॅपचा बळी गेल्याची चर्चा

HONEYTRAP

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील वाशेरे येथील एक तरुण डीजे चालक हनीट्रॅपच्या प्रकरणातील महिलेसोबतच्या प्रेम प्रकरणात गुंतत गेल्याने त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. ही घटना अकोले शहरात शेकईवाडी येथील संकेत लॉजिंगमध्ये घडली. शेखर अशोक गजे असे या युवकाचे नाव आहे. संकेत लॉजमध्ये आत्महत्या त्याने केली. दरम्यान हा हनी ट्रॅपचा बळी असल्याची चर्चा शहरात होती. हनीट्रॅपच्या … Read more

अहमदनगरमध्ये अपघात, दिंडीतील वारकऱ्यास उडवले, जागीच मृत्यू

accident

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडील-मुलीचा झालेला अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झालाय. या अपघातामध्ये दिंडीतील वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी (दि. ५) इमामपूर शिवारात घडला. या अपघातात दिंडीतील वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील … Read more

तहसीलदारांसमोरच ग्रामस्थांना लाठ्याकाठ्या दगडांनी मारहाण? अनेक गावकरी जखमी, अहमदनगरमध्ये वाळूतस्करांचा ‘राडा’

marahan

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला वाळूतस्करी व वाळूतस्कर यांचा मोठा शाप लागलेला आहे. महसूल यंत्रणा नेहमीच या लोकांवर नेहमीच कारवाई करत आलेली आहे. परंतु तरीही असे अवैध प्रकार घडतच असल्याचे चित्र आहे. आता या वाळूतस्करांची मुजोरी इतकी वाढलियेकी ते थेट अधिकारी किंवा विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनाच मारहाण करत आहेत. अशीच घटना घोगरगावच्या (ता. नेवासा) गावकऱ्यांबाबत घडली … Read more

फेसबुक फ्रेण्डचा विवाहितेवर बळजबरी अत्याचार, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Rape News

Ahmednagar News : सोशल मीडिया हे एक असे साधन झालेआहे की याचा चांगला वापर केला तर ते अत्यंत उपयुक्त ठरते. परंतु जर त्याचा गैरवापर केला तर मात्र त्यासारखे विनाशक दुसरे नाही. आता याच सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुक वरून एक खळबळजनक घटना घडलीये. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या … Read more

त्या सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम सरसकट मिळावी – चंद्रशेखर घुले

pikvima

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ यावर्षी पिकविमा भरला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम अदा केली जावी तसेच मागणी असेल त्या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत केली. श्री. घुले यांनी मतदारसंघात जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली असून, या यात्रेत लोकांचे प्रश्न व … Read more

श्रीगोंद्यातल्या आढळगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच-उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव !

politics

श्रीगोंदा तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आढळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्याविरुद्ध दहा सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करण्यासह उपसरपंचाच्या पतीचा कारभारात हस्तक्षेप या सारख्या कारणांमुळे दि.५ रोजी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंच व उपसरपंच यांच्यावर … Read more

नेवास्यामध्ये एट्रॉसिटीची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल !

atrocity

नेवासा येथे, लज्ज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन, एट्रॉसिटीची धमकी व शिवीगाळ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देखील नुकताच घडला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सचिन रतन धोंगडे या आरोपीविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तीच्या घरामध्ये सासु, पती, मुलगा, मुलगी असे … Read more

अंगणवाडी सेविकेस अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासह दिली जीवे ठार मारण्याची धमकी …!

Ahmednagar News : अंगणवाडीच्या कंपाउंडची मागितलेली चावी न दिल्याचा राग येऊन अंगणवाडी सेविकेच्या हातातून चावी हिसकावून घेऊन फेकून मारली. तसेच अंगावर धावून येऊन तिला शिवीगाळ करून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना नेवासा बुद्रुक येथे घडली. याबाबत अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंगणवाडी सेविका … Read more

हजारो शेतकरी, जनावरांसह खा. नीलेश लंके यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या ! आऊटपुट घेऊनच जाणार, खा.लंके यांचा निर्धार : उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेला नकार,आंदोलन चिघळण्याची शक्यता

Ahmednagar News : दूध तसेच कांद्याच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चास मोठा प्रतिसाद लाभला.हजारो शेतकऱ्यांसह जनावरांचाही या आंदोलनात सहभाग आहे. आंदोलक कार्यालयाबाहेर पोहचल्यानंतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले होते. दरम्यान, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने खा. लंके यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला आहे.दरम्यान खा.लंके यांच्याशी चर्चा करण्यासाठी … Read more

केंद्रीय मंत्रीअमित शहा आणि ना.विखेंच्या भेटीचे महत्व खा.लंकेना काय समजणार : भालसिंग

Ahmednagar News : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरात मध्ये अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायला प्रोत्साहन दिले.दूधाच्या प्रश्नाबबात मंत्री विखे पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट खा.लंकेना समजायला वेळ लागेल असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लगावला. दूध प्रश्नाच्या संदर्भात दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री … Read more

वा… रे पठ्ठया ; न्यायालयात स्वतःची केस स्वतःच लढला अन जिंकलाही…! नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : न्यायालयात केस लढायची म्हटले की आपल्यासमोर न्यायाधीश, वकील तेथील नियम असे चित्र निर्माण होते. मात्र वकिलाशिवाय आपण केस लढू शकत नाहीत. मात्र राहुरी तालुक्यातील शेणवडगाव येथील हरिभाऊ भिकाभाऊ शिंदे या शेतकऱ्यानी महावितरणविरुद्ध न्यायालयात स्वतःच स्वतःची बाजू मांडली, नुसतीच मांडली नाही तर ती केस देखील ते जिंकली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी … Read more

स्मार्ट मीटर योजना ‘मविआ’च्या काळातीलच … आता मागेल त्याला सौर कृषिपंप मिळणार ..! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Ahmednagar News : सर्वसामान्यांसाठी गैरसोयीची असलेली स्मार्ट मीटरसह ‘आरडीएसएस’ची योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळातच तयार झाली. मात्र, महायुतीचे सरकार अशा मीटरपासून ग्राहकांची सुटका करणार आहे. सामान्य जनतेसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर योजना नसेल. यापुढे मागेल त्याला सौर कृषिपंप दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. प्रीपेड स्मार्ट मीटर योजना महाविकास आघाडी सरकारची … Read more

जिल्ह्यात पुढील सात दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी केले प्रतिबंधात्मक आदेश जारी

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये जिल्ह्यात १२ जुलै, २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे … Read more

दिंड्यांना २० हजार अनुदान ! अहमदनगरमधील किती दिंड्यांना मिळणार पैसे? पहाच…

palkhi

Ahmednagar News : शासनाने नुकतेच आर्थिक बजेटमध्ये विविध घोषणा केल्या. लाडकी बहीण, कृषी वीजबिल माफ आदींसह दिंड्यांनाही अनुदान घोषित केले होते. याअंतर्गत २० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. आषाढी एकादशी यात्रेसाठी राज्यातून पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबत जाणाऱ्या दिंड्यांनाच २० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार जिल्ह्यातील फक्त ४४ ते ४५ … Read more

‘त्या’ शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा द्या :आ. सत्यजीत तांबे यांची मागणी

Ahmednagar News : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा द्यावा व त्रुटीपात्र शाळांना पात्र करून अनुदान घोषित करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबेंनी भेटी दरम्यान केली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान आमदार सत्यजीत तांबेंनी राज्यातील शाळांच्या अनुदाना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. … Read more