दुधाला ३० रुपये दर आणि पाच रुपयांच्या अनुदानावर शासनाकडून शिक्कामोर्तब ! दूध पावडरलाही ३० रुपयांचे अनुदान : मंत्री विखे पाटील

Ahmednagar News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याची माहीती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. १जुलै पासून हे दर लागू होणार असून,दूध पावडरसाठी प्रतिकीलो ३०रुपये अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कमोर्तब करण्यात आले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय … Read more

महावितरणचा गलथान कारभार ; दोन जीव गमावले, नगर तालुक्यातील घटना

Ahmednagar News : महावितरणच्या गलथान कारभारामुळे दोघांना जीव गमवावा लागला आला आहे. विजेच्या धक्क्याने एका गायीसह शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. पिराजी पांडुरंग पाटोळे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. हि घटना नगर तालुक्यातील जेऊर येथे घडली आहे. सविस्तर हकीगत अशी की, विजेची तार गेल्या आठ दिवसांपूर्वी तुटली होती. याबाबत महाविरणच्या … Read more

अहमदनगर शहराला ‘अराजकनगर’ केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा ; मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

Ahmednagar News : आजवर अहमदनगर महानगरपालिकेच्या अराजक कारभाराबद्दल अनेकदा वस्तुस्थितीसह निवेदने करूनही शासनाकडून कुठलीही ठोस कार्यवाही होत नाही. हे काम आपल्याकडून शक्य नसल्यास अहमदनगर शहराला ‘अराजकनगर’ म्हणून केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे. संपूर्ण देशामध्ये अहमदनगर शहाइतकी विरोधाभासी परिस्थिती आणि अराजकता कुठेही नसेल, हादेखील एक ऐतिहासिक विक्रम आहे. मागील काही दिवसांपासून शासनाकडून देखील इतर सर्व महत्त्वाची … Read more

विद्यार्थिनीला शिक्षकाने केली अशी शिक्षा की विद्यार्थिनीचा झाला मृत्यू; शिक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल

Ahmednagar Breaking : विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो. मात्र शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे गंभीर जखमी … Read more

उत्तरेतील ‘हे’ दुसरे धरण झाले ‘ओव्हरफ्लो’; मुळा नदी झाली वाहती … !

Ahmednagar News : जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाले. दक्षिण भागात सर्वत्र दमदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी देखील केली . मात्र जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाने पाठ फिरवल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले होते. तसेच जिल्ह्यातील महत्वाची धरणे देखील याच भागात असल्याने पावसा अभावी धरणात देखील अत्यल्प पाणी शिलक राहिले होते. … Read more

तब्बल ४२ वर्षांनंतर ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार त्यांच्या जमिनीचा मोबदला …!

Ahmednagar News : कुकडी कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला २५-३० वर्षे मिळत नसेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे. हक्काच्या मोबदल्यासाठी मागणी करूनही शेतकऱ्यांची एक पिढी यामध्ये गेली तरी सरकारला जाग नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकांचे म्हणणे ऐकले जात होते. म्हणूनच माझ्या पाठपुराव्याने १०९ कोटी रुपये मोबदला मिळवून देता आला. पण हे सरकार ढिम्म असून … Read more

पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भिती ; आरोग्य विभाग सतर्क, अशी घ्या काळजी

Ahmednagar News : पावसाळा सुरू झाला असून डासांची संख्या वाढू शकते. पाणी साठवण केलेली भांडे स्वच्छ ठेवा. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि घराभोवताली पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. घरामध्ये मच्छरापासून बचावासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. सर्दी, थंडी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या … Read more

पोषण आहाराचा ठेका बदलला अन आहाराचा दर्जा देखील … ? ‘या’ तालुक्यात सर्वाधिक तक्रारी

Ahmednagar News : राज्यामध्ये अंगणवाडी मार्फत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांसह गर्भवती महिलांसाठी शासनामार्फत पोषण आहार दिला जातो.परंतु सध्या या पोषण आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान यापूर्वी हा पोषण आहार देणाऱ्या कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीला आता हा ठेका दिला आहे. त्यामुळे आहाराचा ठेका बदलताच लाभार्थ्यांकडून आहार निकृष्ठ असल्याच्या तक्रारी वाढल्या … Read more

अहमदनगरमध्ये साथीच्या आजाराचे थैमान ! डेंग्यूसह गोचिड तापाचे तब्बल ‘इतके’ रुग्ण, ‘सिव्हिल’मध्ये नमुने तपासण्यासाठी रांग

dengyu

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात विविध साथीच्या आजारांनी थैमान घातल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गोचीड ताप, डेंग्यू, टायफाईड आदी रुग्ण आहेत. तर काही ठिकाणी चिकनगुनियाचेही रुग्ण असल्याचे समजते. त्यामुळे अनेक क्लिनिक फुल असून सिव्हिलच्या प्रयोगशाळेत नमुने तपासण्यासाठी रुग्णांची रांग लागल्याचे चित्र आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत नोंद करण्यात आलेल्या माहिती नुसार १५ ते २६ … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! तणनाशक फवारल्याने पाच एकर सोयाबीन उद्ध्वस्त,अहमदनगरमधील घटना

soyabin

Ahmednagar News : सध्या शेतीतील कामाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी आपापल्या पद्धतीने विविध खते, रासायनिक औषधें आदींचा वापर शेतात करत आहेत. परंतु हे करतानाही सावधानता बाळगायला पाहिजे. याचे कारण म्हणजे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोयाबीन पिकावर तणनाशक फवारल्यानंतर तणाऐवजी सोयाबीनचे तब्बल पाच एकर पीक जळाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा … Read more

पोट भरण्यासाठी कर्जावर जुनी चारचाकी घेतली, ‘लाडकी बहीण’ला अपात्र झाली ! अनेकांच्या व्यथा

cm

Ahmednagar News : सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू नये तसेच त्यांना प्रकरणे सादर करण्यासाठी कागदपत्रे मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून तातडीने अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन व मतदान केंद्र सुरू केले. दरम्यान यातील काही अटी … Read more

अखेर मॉब लिंचिंग दाखल, अनेक गावकरी फरार, पांगरमलमध्ये शुकशुकाट..

pangrmal

Ahmednagar News : शेळीचोर समजून ग्रावक-यांनी चौघांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. तालुक्यातील पांगरमल येथे गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर सकाळी गावच्या सरपंचासह २५ ते ३० गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या दारूकांडानंतर गाजलेले पांगरमल मॉब लिंचिंगच्या … Read more

अहमदनगरमध्ये ‘येथे’ भूस्खलनाची शक्यता, माळीणसारखी घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क, अनेक कुटुंबांचे स्थलांतर

mhalungi

Ahmednagar News : पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडताना आपण पाहतो. महाराष्ट्राला हादरवणारी माळीणसारखी दुर्घटना ही याचेच उदाहरण. दरम्यान आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराचे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे प्रशासन सजग झाले आहे. अकोले तालुक्यातील म्हाळुंगी येथील सोंगाळवाडी व अस्वलेवाडी येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ४० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. तशा नोटिसा … Read more

झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, राज्य आरोग्य विभागाचे महापालिकांना उपाययोजना राबवण्याबाबत आदेश !

zika virus

गेल्या तीन महिन्यांपासून पुणे, नगर आणि कोल्हापुरात झिका विषाणूचे रुग्ण आढळून येत होते. राज्यात या वर्षात आतापर्यंत एकूण आठ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच झिका व्हायरसची भीषणता पाहत्ता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे जुलै २०२१ मध्ये पुरंदर तालुक्यातील बेलचर आणि परिचे येथील प्राथमिक … Read more

लाईटबिल पहा शॉक बसेल ! वीजदरात तब्बल ‘इतके’ टक्के वाढ झाल्याने सामान्य हैराण

light bill

Ahmednagar News : वाढती महागाई सर्वसामान्यांचा पिच्छा सोडत नाहीये. त्यातच आता महावितरणने जास्त लाईटबीलचा शॉक दिलाय. एप्रिलपासून प्रतियुनिट वीजदर आणि स्थिर आकारात वाढ झाल्याने अनेकांना आताची लाइटबिले २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढून आली असल्याने सामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिकसाठीचे वीजबिल थकले तर तातडीने वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे ग्राहक नाइलाजास्तव वाढीव बिल … Read more

Ahmednagar News : नऊच्या आत शाळा भरवाल तर आता होणार कारवाई ! नियम मोडलाच तर होणार ‘असे’ काही

SCHOOL

Ahmednagar News : सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय यंदापासून शालेय शिक्षण विभागाने घेतला खरा पण त्याचे अद्याप कुठे पालन होताना दिसत नाही. राज्यपाल रमेश बैस यांनी शाळा सकाळी लवकर असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही असा मुद्दा मांडला होता त्यानुसार शाळेची वेळ बदलण्याची सूचना दिली होती. त्यानुसार पूर्व प्राथमिक ते … Read more

बारा दिवसात काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन, ‘नगर-मनमाड’साठी शिवसेना उतरली रस्त्यावर !

highway

नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा मार्ग नागरिकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. अपघात तर नित्याचेच झाले आहेत. तरीदेखील प्रशासनास जाग का येत नाही? प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरत वेळ पडल्यास नगर- मनमाड मार्गासाठी गुन्हें झेलण्यास तयार आहोत. परंतु मागे हटणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी … Read more

घट्ट मिठी मारलेल्या कपड्याने बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, अहमदनगरमध्ये खळबळ

crime

Ahmednagar Breaking : मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या पती पत्नीचा घट्ट मिठी मारून कमरेला कापडाने बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह एका विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. ही घटना तालुक्यातील खिरविरे येथील आंबेविहीरवाडी शिवारात उघडकीस आली. गुरुवारी (४ जुलै) ही घटना समोर आली अन एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे या मृतदेह सापडलेल्या … Read more