हॉटेल मालकावरील जीवघेण्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थांकडून निषेध करत चार तास निघोज बंद.

nighoj crime

मंगळवारी २ तारखेला निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्याचा निघोज ग्रामस्थ, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ तसेच विविध सामाजिक संघटनांनी तिव्र निषेध केला. गुरुवार (दि.४) रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानेस्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन या घटनेचा निषेध केला. येत्या दोन दिवसांत पोलीसांनी आरोपींना अटक न केल्यास एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा … Read more

तणनाशकाच्या फवारणीने तणाऐवजी जळाले पाच एकर सोयाबीन, वडाळा महादेव येथील घटना

soyabin

सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शेतातील तणाऐवजी सोयाबीनचे पाच एकर पीक जळाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे संबंधित तणनाशक निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा महादेव येथील सुनील भास्कर कसार यांनी भोकर येथील कृषी सेवा केंद्रातून एका … Read more

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आंदोलन तीव्र करणार – स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती

shrirampoor

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी येथील स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.८) सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोनाई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहमदनगर … Read more

पाणी टंचाईची समस्या उद्भवू लागण्याने, भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून गावतळे भरून देण्याची मागणी

shrirampoor

भंडारदरा धरणातून सध्या सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून तालुक्यातील गावतळे भरून द्यावीत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक व जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू होऊन देखील अद्याप श्रीरामपूर तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. अनेक गावात पिण्याच्या पाणी योजनेचे तलाव … Read more

वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी, राहुरीत रिंगरोड तयार करण्यात यावा !

ringrod

अहमदनगरच्या राहुरी शहरामधून नगर- मनमाड हा राज्यमार्ग जातो. या रस्त्याने दक्षिण व उत्तरेकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच या रस्त्याची दुरवस्था हा काही आजचा प्रश्न नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे या रस्त्यास पर्याय म्हणून याठिकाणी रिंगरोड होणे गरजेचे आहे. त्याबाबत राहुरी नगरपालिकेने लक्ष द्यावे, … Read more

जामीन अर्ज फेटाळल्याने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या समोरील अडचणीत वाढ..!

Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेचे पसार असलेले आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. एका बांधकाम व्यासायिकास आठ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यावेळी आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक देशपांडे हे दोघेही पसार झालेले आहेत. आयुक्त जावळे यांचे … Read more

भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर शहर विधानसभेची उमेदवारी द्यावी…!

Ahmednagar News : सध्या लोकसभेत पराभूत झालेल्या व्यक्तींना विधानसभेवर संधी दिली जाते, तशी संधी नगर लोकसभा उमेदवारास डॉ. सुजय विखे पाटील दिली पाहिजे. शहरातून त्यांना मोठा लीड मिळालेला आहे. नगर विकासासाठी हा प्रयोग युतीची सर्व बंधने तोडून करुन पाहण्यास काही हरकत नाही. शेवटी युती महत्त्वाची नसते, संख्याबळ महत्त्वाचे असते. मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे असते. काही हटवादी युती … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ प्रसिद्ध उद्योजकाच्या नावे मागितले ५० लाख ; मात्र फसवणुकीचा प्रयत्न फसला अन … ?

Ahmednagar News : अलीकडच्या काळात तंत्रज्ञाचा दुरुपयोग करत मी अमुक मंत्र्यांचा पीए बोलतोय अथवा कुणी मोठा डॉन बोलत असल्याचे भासवून मोठ्या रकमेची मागणी केल्याची अनेक उदाहरणे आपण दररोज पाहतो. असाच प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. एक भामट्याने आपण येथील प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी असल्याचे भासवत फोन वरून येथील कर्मचाऱ्यास तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ … Read more

मा.नगराध्यक्ष विजय औटीविरोधात फसवणुकीचा गुन्हा : इतर दोघांचाही आरोपींमध्ये समावेश; अस्तित्वात नसलेल्या अमार्टमेंटमधील शॉप व फ्लॅटची बनावट नोंद, पारनेर नगरपंचायतीने केला दाखल केला गुन्हा 

Ahmednagar  News :   अस्तित्वात नसलेल्या अपार्टमेंटमधील ३५ शॉप व २५ प्लॅट या मालमत्तेची नगरपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी बनावट दस्तऐवज संगनमताने तयार  करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर नगरपंचायतीचा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह अन्य दोघांवर पारनेर पोलीस ठाण्यात बुधवारी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      यासंदर्भात नगरपंचायतीचे … Read more

विस्तार अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुखांना धमकावणे शिक्षकास पडले महागात ; सीईओंनी केली धडक कारवाई …!

Ahmednagar News : जो तुम्हाला शिकवतो, माहिती देतो, काही विषयांचे ज्ञान देतो, तुम्हाला सक्षम बनवतो, समाजात तुमची ओळख निर्माण होईल, प्रतिमा निर्माण होईल त्यावर तुम्ही तुमचे येणारे आयुष्य काढू शकाल, इतरांना शिकवू शकाल, जगताना सावध राहु शकाल अश्या अनेक इतर बाबी मध्ये तुम्हाला हुशार व निपुण जो करतो तो शिक्षक असतो. मात्र सध्या अनेकजण या … Read more

विनयभंग प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता

vakil

नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या विकास जगदाळे याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व फोटो व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. जून 2022 मध्ये नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व फोटो व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल … Read more

दूध दराबाबत लवकरच नवीन कायदा ; विखे पिता-पुत्रांना अमित शाह यांचे आश्वासन, दिल्लीत घेतली भेट

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या माध्यमातून दूध दरासंदर्भात लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. आज सकाळी दिल्ली येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शाह यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी राज्यातील दूध दरासंदर्भात विखे पाटीलांनी शाह यांचे लक्ष वेधले. त्यानंतर शाह यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. … Read more

सरकारचा ‘तो’आदेश राहिला कागदावरच; शाळांची वेळ ‘जैसे थे’..!

Ahmednagar News : शहरातील ८०टक्के शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जातात. अनेक भागांत लहान मुलांच्या शाळादेखील सातच्या आसपास भरतात. त्यामुळे मुलांचे डबे बनविण्यासाठी लवकर उठून धावपळ करावी लागते. मुलांना पहाटे सहा वाजेपासून उठून दप्तराची आवराआवर करावी लागते. या धावपळीत मुलांची झोप पूर्ण होत नाही. शिवाय पालकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. लहान मुलांची सकाळी लवकर शाळा … Read more

संगमनेरकरांची झाली स्वप्नपूर्ती ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मंजुरी : वाहनांची नोंदणी देखील येथेच होणार..!

Ahmednagar News : शहरातील बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणी संदर्भात सतत केलेल्या पाठपुराव्याला तसेच नागरिकांच्या सोयीकरता येथे स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे. यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी अंतिम मंजुरी दिली, अशी माहिती विधान परिषद सदस्य आ.सत्यजित तांबे यांनी दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज … Read more

ग्रामस्थांनीच पकडून दिली शासकीय धान्याची चोरी ; नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीब रेशनकार्डधारकांना अत्यल्प दारात धान्य वितरित केले जाते. मात्र अनेकजण हा धान्य काळ्या बाजारात विक्री करतात. नुकतेच नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील स्वस्त धान्य दुकानातील शासकीय धान्याची चोरी ग्रामस्थांनी पकडली. हे धान्य पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

आधी केली बेदम मारहाण …. आता ‘या’ गावातील सर्वजण झाले पसार; नगर तालुक्यातील घटना

Ahmednagar breaking : जनावरे चोरी करणारे चोर समजून गावकऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिघे जबर जखमी झाले. दरम्यान यातील एकजन मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलिस तातडीने घटनस्थाळी दाखल झाले असून, पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. मात्र कारवाईच्या भितीने गावच रिकामे झाल्याची चर्चा सुरू आहे. हि अगदी सिनेमाला शोभेल … Read more

दक्षिणेत पिके जोमात मात्र उत्तरेत अद्यापि रिमझिमच ; धरणात अत्यल्प पाणीसाठा

Ahmednagar News : यंदा जून महिन्यातच मान्सूनच्या पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली. यात नगर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पाडला. मात्र जिल्ह्याच्या उत्तरेत अद्याप देखील पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात काही ठिकणी पेरण्या केल्या तर काही भागात पेरण्या बाकी आहेत. विशेष म्हणजे सर्व धरणे एकच भागात असल्याने पावसाअभावी धरणांनी तळ गाठला असून, आज मितीला … Read more

आई – वडिलांनीच अल्पवयीन मुलीला शिवीगाळ,मारहाण करत लावला विवाह … मात्र

Ahmednagar News : प्राचीन काळात काही त्या काळातील आवश्यकतेनुसार परंपरा आणि रीतीभाती तयार करण्यात आल्या होत्या. परंतु वर्तमान काळात अजूनही बाल विवाह सारख्या कुप्रथा देशात आहेत. ही वाईट प्रथा थांबवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मुलींना शिक्षण देणे. मुली जेव्हा शिकू लागतील तेव्हा त्या स्वतः बालविवाहाला नाकारतील. त्यामुळे मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे. मात्र अनेकदा बालविवाह … Read more