‘त्या’ दोघी आल्या शेजारी बसल्या; एकजण अंगावरच पडली अन … ? महिला शिक्षिकेस घातला १लाख ३५ हजारांचा गंडा

Ahmednagar News : सध्या चोरी करण्यासाठी चोरटे कोणता फंडा वापरतील ते सांगता येत नाही. यात महिला देखील मागे नव्हे तर दोन पावले पुढे आहेत, अस्से म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण अनेकदा चोरी करण्यात महिलांचा देखील मोठा सहभाग असतो. नुकतीच अशीच घटना घडली… शाळेच्या कामासाठी तालुक्यातील एक शिक्षिका श्रीरामपूरला आली होती काम आटोपल्यानंतर ती शिक्षिका बसस्टँडवर … Read more

घरकुल योजनेतील लाभधारकाला घरकुलासोबत जागाही उपलब्ध करून द्याव्यात – आ. लहू कानडे

gharkul yojana

राज्यातील गोरगरीब, भूमिहीन व गरजू लोकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनेतून घरकुले व घरकुले बांधण्याबाबतच्या त्रासदायक अडचणी आ. लहू कानडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहे. तसेच शासनाने लाभधारकाला घरकुलासोबत त्यासाठी जागाही उपलब्ध करून द्याव्यात. शासकीय जमिनीवर घरकुले बांधून राहिलेल्या लोकांची घरे न पडता ती नियमानुकूल करण्यात यावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी राज्यपालांच्या … Read more

जगप्रसिद्ध झालेलं वानखेडे स्टेडियमवर असलेले तेंडुलकरचे २२ फुटी शिल्प बनवलंय अहमदनगरच्या ‘या’ अवलियाने ! आता सचिनसाठी करणार ‘असे’ काही

TENDULKAR

Ahmednagar News : प्रसिद्ध क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचे आकर्षक स्ट्रेट ड्राईव्ह मारतानाचे २२ फुटी शिल्प मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर आहे. हे जगप्रसिद्ध झालेले शिल्प अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज कलाकाराने बनवले आहे. प्रमोद कांबळे या दिग्गज शिल्पकाराने हे शिल्प साकारलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये बीसीसीआयच्या निर्देशानुसार प्रमोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकरचे शिल्प साकारले आहे. या २२ फुटी … Read more

संगमनेरातील बंद असलेल्या खाणी सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करू – राधाकृष्ण विखे पाटील

radhakrushn vikhe

संगमनेर तालुक्यातील मुदत संपलेले खाणपट्टे तसेच क्रशर व्यावसायिकांनी शासनाच्या अटी व शर्थीची पुर्तता करुन दिल्यास बंद असलेले व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत महसूल प्रशासन निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तालुक्यातील खाणपट्टे चालक तसेच क्रशर व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेवून … Read more

चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला !

bhandardara

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला असून भंडारदरा धरणामध्ये पाण्याची नवीन आवक होत आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा १७.७३ टक्के पर्यंत पोहोचला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरली असून बऱ्याच ठिकाणी भात … Read more

कांदा ३४ रुपये ! ४० वर जाण्याची शक्यता, खरेदी प्रक्रियेतही होणार ‘हा’ बदल

ONION

Ahmednagar News : कांद्याचे भाव सध्या वाढत असून कांदा साधारण २५ रुपये किलो ते ३४ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. श्रीरामपूर येथील बाजार समितीत बुधवारी १६ हजार कांदा गोणीची आवक झाली. मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये ८१ वाहनांतून आवक आली होती. गोणीतील कांद्यास सर्वाधिक ३४०० तर मोकळ्या कांद्यास २९०५ रुपये सर्वाधिक भाव लिलावामध्ये मिळाला आहे. आवक … Read more

दोन गटात तुफान मारामारी, दोघे जखमी, अहमदनगरमधील घटना

hanamari

Ahmednagar News : दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. धक्कादायक बाब म्हणजे भांडण सोडविण्याच्या कारणावरून या दोन गटात मारामारी झाली. या दोन गटातील हाणामारीमध्ये दोघे जखमी झाले. ही घटना संगमनेर मध्ये घडली. संगमनेर तालुका पोलीसानी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल आहेत. यात जवळे कडलग येथील तीन आणि गणोरे येथील चौघांवर गुन्हे … Read more

पावसाच्या तडाख्याने जामखेडच्या खडर्यातील ऐतिहासिक ‘निंबाळकर गढीचे’ बुरूज ढासळले !

disaster

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ‘राज्य संरक्षित स्मारक’ असलेल्या ऐतिहासिक निंबाळकर गढीच्या तटबंदी, बुरुज व मुख्य इमारतीची पडझड चालूच असून, या पावसाळ्यात तिच्या अस्तित्वाचा प्रश्नच गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील इतिहासप्रेमी करत आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या गढीच्या पश्चिमेकडील बुरुज कोसळल्याने या गढीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच ही सततची … Read more

अहमदनगरमध्ये शिक्षणाची ऐशीतैशी ! अठरा शाळांत एक शिक्षक तर कुठे चार वर्गाना शिकवतायेत एकच सर, भविष्याशी खेळ? पहा भीषण स्थिती

SCHOOL

Ahmednagar News : शिक्षण ही आयुष्याला वळण देणारी देणगी. पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी खूप प्रयत्नशील असतात. परंतु शासन, प्रशासन देखील शिक्षणाबाबत सजग आहे का? किंवा तितके सिरीयस आहे का? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडू राहिलाय. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षणाविषयी असणारे वास्तव. जिल्ह्यातील काही ठिकाणी अठरा शाळांत एक शिक्षक … Read more

चार दिवसाच्या कर्जत एमआयडीसी सर्व्हेक्षणासाठी सरकारी पथक कोंभळीत दाखल !

karjat midc

कर्जत एमआयडीसी सर्व्हेक्षणासाठी आलेल्या रुपरेखा सर्व्हेक्षण पथकाचे कोंभळी येथील ग्रामस्थांकडून वाजत -गाजत स्वागत करण्यात आले बहुचर्चित कर्जत एमआयडीसीचा प्रश्न कर्जत – जामखेड मतदारसंघासह राज्यभरात चर्चिला जात आहे. या एमआयडीसीबाबत आ. राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा केल्याने याची दखल घेत राज्य सरकारच्या आदेशानुसार एमआयडीसीच्या सव्र्व्हेक्षणासाठी कोंभळी येथे रूपरेखा सर्व्हेक्षण पथक आज बुधवार (दि.३) जुलै … Read more

वाळकीच्या सामाजिक कार्यकर्त्यामुळे मिळाला पक्ष्यांना हक्काचा निवारा !

social work

सिमेंटच्या वाढत्या जंगलासोबत पशू, पक्ष्यांचे अस्तित्व नाहीसे होत असल्याने व ग्रामीण भागातही वृक्षतोडचे प्रमाण वाढत असल्याने पर्यावरण मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी उपलब्ध करुन देण्याची मोहिम हाती घेतली आहे. उन्हाळ्यात पशु, पक्ष्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भालसिंग यांनी विविध ठिकाणी झाडावर भांडी लटकवून धान्य व पाण्याची व्यवस्था केली होती. तर पावसाळ्यात … Read more

जेवणावरून तुफान राडा ! निघोज येथील जत्रा हॉटेलवरील घटना.

crime

पारनेर तालुक्यातील निघोज येथील जत्रा हॉटेलवर जेवणावरून तुफान राडा झाला. या वेळी आरोपींनी हॉटेल मालकासह वेटरला कोयता व तलवारीने मारहाण केल्याने हॉटेल मालक प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत अधिक माहिती पोलिसांना देताना फिर्यादी गणेश भाऊ भुकन यांनी सांगितले की, … Read more

काँग्रेस नगर श्रीगोंदेसह मागतेय ‘या’ सात जागा ! खा. शरद पवार सोडणार सर्व जागा?

thorat

Ahmednagar Politics : लोकसभेतील यशानंतर आता महाविकास आघाडी पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकत्रित लढल्यास नक्कीच फायदा अहोईल परंतु जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिनसणार का?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सात जागा आपल्याला मिळाव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी यासंदर्भात … Read more

विजय औटीच्या अडचणी वाढल्या ! फसवणुकीचा गुन्हा दाखल, तब्बल ३५ शॉप २५ फ्लॅटच्या बोगस नोंदी

Ahmednagar News : अॅड. राहुल झावरे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यातील आरोपी असणाऱ्या माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पारनेर नगरपंचायत हद्दीत मालमत्ता अस्तित्वात नसतानाही सन २०१५ मध्ये ३५ शॉप व २५ फ्लॅटची बेकायदा नोंद करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी माजी नगराध्यक्ष … Read more

विकास जर राजकारणाचा मुद्दा असता, तर माझा पराभव झाला नसता. – सुजय विखे

sujay vikhe

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे उपस्थित राहिले. यावेळी ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले , “आपण प्रोटोकॉल पाळल्यामुळे अडचणी आल्या. राजकारणात माझा व्यक्तीगत स्वार्थ नाही. पदापेक्षा जनतेच्या कामाला महत्व दिले. विकास जर राजकारणाचा मुद्दा असता, तर माझा पराभव झाला नसता. आपण पुढच्या पिढीचा विचार करून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवण्यात कमी … Read more

केंद्राचा दूध भुकटी आयातीचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर ..? दूधउत्पादक येणार अडचणीत

Ahmednagar News : गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आयात शुल्क कमी करून दहा हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला. पडलेल्या दूध दरांमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत, दुधाचे दर वाढवण्यासाठी जागोजागी आंदोलने सुरू आहेत. अशा वेळी गरज नसताना आणि ग्राहकांची मागणी नसताना दूध भुकटी आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे दूध दरात घट … Read more

‘लाडकी बहीण’ नको गं बाई…. ! कागदपत्रांसाठी ‘लाडक्या बहिणीं’ची पळापळ अन आर्थिक लूटमार ..?

Ahmednagar News : शासनाने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर केली आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची सध्या ‘धांदल’ उडाली आहे. कागदपत्रांसाठी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांची ‘पळापळ सुरू आहे. याचा गैरफायदा उठवत अनेक सेतू, तलाठी कार्यालये, एजंट आणि शेवटी प्रवासी वाहनधारकांकडून देखील या महिला, नागरिकांची चांगलीच आर्थिक लूट केली जात … Read more

विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे नगरमध्ये पडसाद… कुठे अंडाफेक तर ….

Ahmednagar News : लोकसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसा व द्वेष पसरवत असतात. असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी हिंदू जनतेचा अपमान केल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनातच गदारोळ केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे लोकसभेच्या बाहेर देखील पडसाद उमटत आहेत. नगरमध्ये देखील … Read more