रोहित पवारांचे आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत भर पावसात भाषण !

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी कसलीच तमा न बाळगता त्यांनी केलेल्या भाषणाची राज्यभरात चर्चा होत आहे. ही बातमी ताजी असतानाच आता त्यांचे नातू रोहित पवार यांचीही अशीच बातमी समोर आली आहे. रोहित पवारांचे भाषण सुरू असतानाही जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी पावसामुळे ते … Read more

म्हणून त्या आमदारांना मते मागण्याचा अधिकार नाही!

शेवगाव –राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ केले. भाजप सरकारने मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, असी टीका जि. प. उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी केली. महाआघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.  जि. प. सदस्य प्रभावती ढाकणे, संगीता दुसुंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, … Read more

…रामाचा रावण झालायं, येत्या २१ ला दहन करण्याची वेळ!

जामखेड – गेल्या दहा वर्षांपासून कर्जत-जामखेडचा विकास खुंटला आहे. आता रोहित पवार यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन चेहरा मिळाला आहे. येत्या २१ ला राम शिंदे यांना पायउतार करा.  कारण रामाचा रावण झाला असून त्याचे दहन करण्याची वेळ आली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जामखेड येथील सभेत लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ … Read more

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरातून ४२ हद्दपार

श्रीरामपूर –विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४२ जणांवर तालुका बंदीची कारवाई केली. अर्जुन खुशाल दाभाडे, सागर श्रावण भोसले, नाना बाळू गुंजाळ, विजय ऊर्फ दुर्गेश कचरूलाल जैस्वाल, सचिन ऊर्फ गुड्डू राम अकबल यादव, सचिन सुभाष बाकलीवल, जिशान फारुख शेख, शोएब सत्तार शेख, प्रकाश शिवाजी रणवरे, फैयाज नासीर कुरेशी, मोहसीन रफिक शेख,  अमोल गोपाळ नानूस्कर, प्रकाश अरुण चित्ते, … Read more

आ. मुरकुटे यांना धक्का; माजी सभापती गडाखांकडे!

बेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.  अशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून … Read more

नगर शहरातील बहुजन मतदार वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीशी

नगर : बहुजन समाजाला आज समाजात असणार स्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांना दैवत मानणारा सर्व समाज आणि मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्याच बरोबर असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस सुनील शिंदे यांनी केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन … Read more

पाणी प्रश्‍नासाठी बबनराव पाचपुते यांना आमदार करा

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्‍याच्या पाणी प्रश्‍नासाठी महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना आमदार केल्याशिवाय जनता राहणार नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी केले. पाचपुते यांच्या प्रचारा निमित्त शहरातून काढलेल्या फेरीच्या वेळी नगराध्यक्ष पोटे बोलत होत्या. श्रीगोंदा बाजार समितीपासून सुरू झालेल्या पायी प्रचार फेरीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी नगराध्यक्षा पोटे म्हणाल्या, श्रीगोंदा … Read more

मा. खासदार आणि मा. आमदार यांच्यामध्ये विकासासाठी मनोमिलन झाले असते तर जास्त आनंद झाला असता – किरण काळे

 नगर : आज माजी खासदार आणि माजी आमदार यांच्या मध्ये मनोमिलन झाले. आमच्यातली कटुता ही पेल्यातील वादळ होती असे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारचे मनोमिलन या दोघांमध्ये नगर शहराच्या विकासासाठी झाले असते तर शहरातील मतदारांना आनंद झाला असता. मात्र केवळ तीन दिवसावर येऊन ठेपलेली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांच्यामध्ये झालेल्या मनोमिलन यामुळे मतदारांमध्ये काहीही फरक पडणार नसून … Read more

पुन्हा एकदा शिवसेनेकडून संग्राम जगताप टार्गेट

नगर : निवडणुकीला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी मात्र पक्ष कार्यालायात मात्र खूप धावपळ पाहायला मिळत आहे. प्रचाराचे पॉम्पलेट वितरित करणे , रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून प्रचार करणे आणि महत्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन भेटी घेणे. अहमदनगर मतदारसंघ हा आता ‘हॉट’ बनलाय.  इथे लढत होतेय शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप … Read more

कर्तव्यशून्य आमदारांना २१ तारखेला जागा दाखवून देऊ!

विरोधी पक्षाचे आमदार असताना माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळण – वळणाचा प्रश्न मार्गी लावला. मात्र २०१४ नंतर गेल्या ५ वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांनी बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला तालुक्याच्या विद्यमान आमदार साधा भराव टाकू शकल्या नाही . यावरून त्यांना विकासाची किती आवड होती हे यातूनच दिसत आहे,  … Read more

गौप्यस्फोट ! शेतकऱ्यांचे पुणतांब्यातील आंदोलन आ. कोल्हेंनीच दडपले…

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उभारलेले ऐतिहासिक आंदोलन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा या गावातून सुरू झाले.  दरम्यान शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून देणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असताना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढले हि अतिशय दुर्दैवी बाब असून कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून कोपरगावला गतवैभव आशुतोष काळेच प्राप्त करून देऊ शकतात.  त्यासाठी २१ … Read more

Vidhansabha 2019 – आ. मुरकुटे हसले तर गडाख कोमजले!

नेवासा – नेवासा मतदार संघात दररोज चित्र बदलत असल्याने जिल्ह्याचे इकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रारंभी येथे वरवर माजी आ. गडाखांचे पारडे जड वाटत असतानाच अचानक राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा देवून मतविभाजन टाळले खरे, मात्र यातून गडाखांच्या मनसुब्यावर पाणी फिरले.  असे असतानाही घुलेंच्या निवासस्थानी जावून गडाखांनी त्यांची घेतलेल्या भेटीमुळे आ. मुरकुटेंची झोप उडाली. मात्र, काही तासातचं जि. … Read more

नगरमधील शिंदेशाही धोक्यात, गड येईल पण सिंह जाईल?

कर्जत – जामखेड – जिल्ह्यात युतीचे भाजपाचे वारे जोरात आहेत. येथे विखेंनी १२ – ० ची वल्गनाही केली आहे. मात्र, त्यात काही प्रमाणात यश आले तरी सध्याच्या परिस्थितीतून कर्जत – जामखेडची जागा धोक्यात असल्याने नगरमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होते की काय? अशी भिती आता भाजपातूनच व्यक्त केली जात आहे. ना. राम … Read more

आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा

राहुरी  : राहुरी मतदारसंघाच्या विकासाकरिता आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहा, असे आवाहन अलकाताई शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळानगर, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ आदी भागात सौ. कर्डिले यांनी महिला व कार्यकर्त्यांसह प्रचारफेरी काढली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. सौ.कर्डिले म्हणाल्या, की गेल्या … Read more

हवेत असलेल्या पाचपुतेंना शेलारांनी घाम फोडला!

श्रीगोंदा – श्रीगोंदा मतदार संघात भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी  मोठी ओढाताण सुरू असल्याचे जिल्ह्याने पाहिले होते. या स्पधेत पाचपतेनी नागवडेंना मागे सोडत भाजपाचे तिकीट मिळवले होते.  उमेदवारी मिळवल्यानंतर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंना अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं.  कारण  लोकसभा निवडणुकीतही  या मतदार संघातून खा. डॉ. विखे यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी खा. डॉ. … Read more

विधानसभा निवडणुकीच्या वादातून राडा

कर्जत : विधानसभा निवडणुकीच्या वादातून कर्जत तालुक्यात राडा झाला असून, यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास धांडेवाडी येथे घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत कर्जत तालुका भाजपचे अध्यक्ष अशोक खेडकर यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी धांडेवाडी येथे बैठक झाली. बैठकीनंतर बाहेर … Read more

खरे निष्क्रिय कोण जनतेला ठाऊक आहे

तांदूळवाडी : राहुरी नगरपालीका निवडणुकीत राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी बोटक्लब, बाह्यवळण रस्ता, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, स्काय वॉक, चौक सुशोभीकरण, व्यापारी संकुल, घरकुल योजना, जलतरण तलाव, क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्वच्छता व आरोग्य रुग्णालय, स्वागत कमान या विकास पर्वाची नवी सुरुवात करण्याची ग्वाही नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी दिली होती. यातील किती कामे आतापर्यंत पूर्ण झाली … Read more

श्रीरामपूरच्या विकासासाठी आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे !

श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी … Read more