शेतमालाचे भाव, निळवंडेचे पाणी अन प्रोत्साहन अनुदानावरून अहमदनगरमधील ‘या’ आमदाराने गाजवले अधिवेशन

adhiveshan

Ahmednagar News : विधानमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात शेतमालाचे भाव, निळवंडेचे पाणी अन प्रोत्साहन अनुदानावरून अहमदनगरमधील आमदाराने सर्वांचेच लक्ष वेधले. निळवंडे धरणातील पाण्याचा श्रीरामपूर तालुक्याचा न्याय हिस्सा देण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा, म्हणून शासनाने कायदा करावा, त्यासाठी समिती गठीत करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी विधानमंडळाच्या … Read more

शिर्डीच्या साई मंदिराबाबत मोठा निर्णय, आता होणार ‘असे’ काही

shirdi

Ahmednagar News : देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरातील चारही प्रवेशद्वार भाविकांना येण्या जाण्यासाठी खुले करुन द्यावे, अशी मागणी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे केली होती. याप्रश्नी संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता प्रवेशद्वार खुले केली जाणार … Read more

कधी काळी टोमॅटोचे आगर होते अहमदनगरमधील ‘हे’ गाव, परदेशी जायचा माल, आता तेथे टोमॅटो दिसतही नाहीत..

Tomato rate

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर हे काही वर्षांपूर्वी टोमॅटोचे आगार होते. येथील टोमॅटो देशात नव्हे तर परदेशातही जात असे मात्र तो काळ आता पडद्याआड गेला असून सध्या येथील टोमॅटोचे व्यापारीसुद्धा हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात स्थायिक झाले आहेत. कधी २०० तर कधी २ रुपये टोमॅटो उत्पादकांना मिळत असल्याने परिसरातील टोमॅटो शेतीही कमी होत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात दोन गावे वाढली, वाड्यांना महसुली दर्जा

ahmednagar

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील दोन वाड्यांना महसुली दर्जा प्राप्त होऊन दोन नवीन गावे झाली आहेत. तालुक्यात दोन गावे वाढल्याने अकोले तालुका १९१ ऐवजी आता १९३ गावांचा तालुका झाला आहे. अकोले तालुक्यातील देवठाण येथील वरखडवाडी व दोडकनदी या दोन वाड्यांचा गाव म्हणून महसुली दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी जमाबंदी आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव होता. त्यावर जमाबंदी आयुक्त … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सुरभि हॉस्पिटल रुग्णालय नव्हे; हे तर देवालय !!

अहमदनगर: सुरभि हॉस्पिटल हे केवळ रुग्णालयात नव्हे; तर ते देवालय आहे. परमेश्वर जे उत्तम ठरवितो ते येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातून रुग्णसेवेच्या माध्यमातून घडवितो, असेच जाणवते आहे, असे शुभाशीर्वाद तारकेश्वर गडाचे महंत परमपूज्य आदिनाथ शास्त्री महाराज यांनी दिले. प.पू. आदिनाथ शास्त्री महाराज यांनी काल रविवारी सुरभि हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या सर्व विभागांची जातीने … Read more

‘रत्नदीप’च्या सर्व मान्यता रद्द होणार ? वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

Ahmednagar News : जामखेड येथील रत्नदीप मेडिकल महाविद्यालय संस्थेत सात संस्था चालतात. त्यात अतिनियमता दिसुन येत आहे. या संस्थेवर कारवाई करून उच्च तंत्रज्ञान विभागामार्फत चौकशी करून मान्यता रद्द करण्यात येईल. हरिण प्रकरणी वनविभागा मार्फत शासकीय स्तरावर चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाविरोधात आमदार राम शिंदे … Read more

तुला मारायची सुपारी द्यायची आहे; म्हणून तुझा व्हिडिओ काढला असे म्हणत… !

Ahmednagar news : कॉलेजला जाण्यासाठी रस्त्याने मोटारसायकलवर जात असलेल्या एक अल्पवयीन तरुणाच्या मोटारसायकला कार आडवी लावून तु तुझ्या आईला घेऊन राहुरी कोर्टात तारखेला का जातो? असे म्हणून एका अल्पवयीन तरुणास एक पुरुष व एका महिलेने शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच तुला मारायची सुपारी द्यायची आहे; असे म्हणत. मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सडे येथे घडली. … Read more

कपाशी पिकावर तणनाशक फवारले; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Ahmednagar news : जूनमध्ये पाऊस आल्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्याला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पेरण्या झाल्या आहे. कापसाची सर्वाधिक सरासरीच्या ८० टक्के पेरणी झाली असून, एक लाख हेक्टरचा कापूस लागवडीने टप्पा गाठला आहे. महिनाअखेर पेरण्या सरासरी ओलांडतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे जूनमध्येच बहुतांश भागात कापसाच्या लागवडीकरण्यात … Read more

पाऊस पडावा म्हणून लावले बेडकांचे लग्न ; नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar news : पाऊस पडावा, यासाठी लोक काय करीत नाहीत? कुठे पूजाअर्चा होते, तर कुठे यज्ञ केले जातात. होम हवन, देवदेवताना नवस बोलणे असे अनेक प्रकार केले जात असताना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात चक्क पाऊस पाडवा म्हणून बेडकांचे लग्न लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये ऊस पडावा, यासाठी बेडूक आणि बेडकीचे लग्न … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली दहा दुकाने ..!

Ahmednagar news : श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून नुकतेच शिवाजीनगर भागातील एक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे बंद असलेले घर फोडून लग्नासाठी ठेवलेले दागिने लंपास केल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच श्रीगोंदा बाजारपेठेत शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडून ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली … Read more

नगर अर्बनच्या ‘त्या’ संचालकांना सहकार मंत्रालयाचा ‘दणका’; दिले ‘ते’ पैसे वसुलीचे आदेश

Ahmednagar news : अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात शाखा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या संचालकांना केलेल्या चुकीच्या कारभारामुळे बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामुळे या बँकेत अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत. यातील काहीजण अटक आहेत तर काहीजण फरार आहेत. अनेकजण आपल्या परीने यातून दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न … Read more

सासूच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून नवरी निघाली मात्र सासूने केस धरून …! तब्बल १० जणांना फसवणारी टोळी सापडली..!

Ahmednagar news : अडीच लाख रुपये देऊन एक मुलीसोबत मुलाचे मंदिरात लग्नही लावले. नोटरी करण्यासाठी कोर्टात आले असता, यावेळी नजर चुकवत पळून जाणाऱ्या सुनेचे सासूने केस धरून गाडीबाहेर ओढले. यावेळी इतरांनी तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली मात्र सासूच्या या धाडसामुळे तब्बल १० जणांना फसवणारी टोळी सापडली आहे. सध्या मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे अनेक उपवर मुलांचे लग्न … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा विकास आराखडा ;आजवर केवळ घोषणाच..! प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार?

Ahmednagar news : अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा विकास आराखडा तयार नवीन करणार असल्याचे सूतोवाच केले. पण नवीन आराखडा म्हणजे काय आणि तो कधी पूर्ण होणार. प्रत्यक्षात निधी कधी मंजूर होईल. त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल. व कामाला सुरुवात कधी होईल? आराखडा पूर्णत्वास येईपर्यंत तीन ते चार वर्षे किंवा … Read more

… म्हणून ‘त्या’ नागरिकांनी केले भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ रास्तारोको आंदोलन

Ahmednagar news : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडी व परिसरातील नागरिकांनी रिंग रोडचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या रिंग रोडवरील रतनवाडी व परिसरातील नागरिक प्रशासनाच्या कारभाराला वैतागले असून अनेकदा प्रशासनाला निवेदनाद्वारे माहिती … Read more

‘साईबाबांच्या शिर्डी’वर आता सीसीटीव्हीची नजर; वाढत्या गुन्हेगारीला बसणार लगाम..!

Ahmednagar news : शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे. देशभरातुन साईभक्त मोठ्या प्रमाणावर येथे येत असल्याने शिर्डी शहरात नेहमीच मोठी गर्दी असते. याच प्रमाणात अनेकदा साईभक्तांची लूट केल्याचे प्रकार घडतात. तसेच शहरात देखील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता पोलिसांकडून शहरात उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८० कॅमेरे बसविण्यत … Read more

सरकारने दुधाला पाच रुपयांऐवजी दहा रुपये अनुदान द्यावे; मुख्यमंत्र्यांकडे कर्डिले मांडणार शेतकऱ्यांची बाजू

Ahmednagar news : दूधधंद्याच्या अडचणी, येणारा खर्च व मिळणारे उत्पादन, यातील तफावत पाहता राज्य सरकारने पाच रुपये लिटर प्रमाणे अनुदान जाहीर केले, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन; परंतु उत्पादन खर्च व मिळणारे उत्पादन, यातील तफावत पाहता व मेटाकुटीला आलेला शेतकरी दूध उत्पादकाला दिलासा द्यायचा असेल तर हे अनुदान पाच रुपयांऐवजी दहा रुपये करणे आवश्यक आहे. आपण स्वतः … Read more

… म्हणून अकोले तालुक्यातील ‘त्या’ दोन गावातील नागरिकांना इतरत्र हलविले ..!

Ahmednagar news : दहा वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात भूस्खलन झाले होते. ग्रामस्थ झोपेत असताना पहाटे भूस्खलन झाले. मुसळधार पावसामुळे ही घटना घडली. या अपघातात किमान १५१ लोकांचा मृत्यू झाला होता. भूस्खलनानंतरही पाऊस सुरूच होता, त्यामुळे बचावकार्य कठीण झाले होते.परत अशी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासन अलर्ट झाले असून, अकोले तालुक्यातील दोन गावातील … Read more

पुन्हा पैसे मागितले तर तुझे कुऱ्हाडीने तुकडे करुन टाकतो..! अशी धमकी दिली अन…

Ahmednagar news : जेसीबीच्या उचलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका विवाहीत तरुणीला शिवीगाळ व मारहाण करून पुन्हा पैसे मागितले तर तुझे कुऱ्हाडीने तुकडे करुन टाकतो. अशी धमकी देत त्या विवाहीत तरुणीला शिवीगाळ व मारहाण करून तीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना राहुरी तालुक्यातील एका गावात दि. २४ जून २०२४ रोजी घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की … Read more