अहमदनगरमधील ११४ गावांसह ६३१ वाड्यांत पाणीटंचाई ! मुदत संपल्याने टँकर बंद, हजारो लोकांची पाण्यासाठी वणवण
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साधारण २३८ टँकर जून महिन्यात बंद करण्यात आले. पाऊस झालेला असला तरी अजूनही जिल्ह्यातील ११४ गावे आणि ६३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु आहे. दरम्यान ३० जूनला पाणीटंचाई उपाययोजनेचा कालावधी संपल्याने सोमवारपासून टँकर बंद झाले असल्याने या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या गावातील जनतेवर पाण्यासाठी वणवण करण्याची … Read more