मोठी बातमी : अहमदनगर-पुण्याला जोडणाऱ्या पुलाचे महाकाय खांब कोसळले
अहमदनगर व पुण्याला जोडण्याचे काम करणाऱ्या भीमा नदीवरील पुलाचे महाकाय खांब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भीमा नदीवर हा नव्याने पूल तयार होत असून दौंड-गार गावादरम्यान या पुलाचे खांब कोसळले आहेत. धरणातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने हे खांब कोसळले असून आता निकृष्ट दर्जाचे काम असल्याने पुलाचे खांब कोसळल्याचा आरोप सध्या होत आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली … Read more