मोठी बातमी : अहमदनगर-पुण्याला जोडणाऱ्या पुलाचे महाकाय खांब कोसळले

pool

अहमदनगर व पुण्याला जोडण्याचे काम करणाऱ्या भीमा नदीवरील पुलाचे महाकाय खांब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भीमा नदीवर हा नव्याने पूल तयार होत असून दौंड-गार गावादरम्यान या पुलाचे खांब कोसळले आहेत. धरणातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने हे खांब कोसळले असून आता निकृष्ट दर्जाचे काम असल्याने पुलाचे खांब कोसळल्याचा आरोप सध्या होत आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली … Read more

Ahmednagar News : पावसाळ्यात विजांपासून स्वतःचा कसा बचाव कराल? घ्या ‘ही’ काळजी

Ahmednagar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे. दरवर्षी वीज पडून अनेक नागरिकांसह जनावरांचादेखील बळी जातो. त्यामुळे वादळी वाऱ्यात विजांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. शक्यतो वादळी वाऱ्याचा आधीच अंदाज घेऊन लवकरात लवकर घरी जाणं कधीही सुरक्षित आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमिवर राज्यभरात जोरदार … Read more

Ahmednagar News : दारात आलेल्या भोंदू साधूचे मुलीसोबत दुष्क्रुत्य, गावकऱ्यांनी यथेच्छ चोपला, अहमदनगरमधील ‘या’ गावातील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला भिक्षा मागण्यासाठी आलेल्या भोंदू तरुणाने जवळ ओढून तिला लाज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाप व मुलगा असलेल्या दोघाभोंदू बाबांची यथेच्छ धुलाई केली. त्या नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तेरा वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नारायण … Read more

Ahmednagar News : वीज कोसळून दुर्घटना ! गिरगाय, बैल, कालवडींसह १२ मेंढ्या दगावल्या

vij

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडला. दरम्यान काही ठिकाणी वीज कोसळण्याची दुर्घटना देखील घडली. यात एका घटनेत कर्जत तालुक्यातील राशीन येथे शनिवारी सायंकाळी वीज कोसळून तीन जनावरे दगावली. वादळी पावसाचा राशीनला जोरदार तडाखा बसला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राशीन येथील सुनील रामचंद्र आढाव यांच्या राहत्या … Read more

Ahmednagar News : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी; गोठ्याचे कसे कराल योग्य व्यवस्थापन?

Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात जनावरांची खूप गैरसोय होत असते. अशा स्थितीत पशूपालकांनी जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे, जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही जर पावसाळ्यात जनावरे चरायला शेतात नेत असाल, तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसामुळे एका जागेवर थांबण्याची वेळ आली, तर पावसाखाली जनावरे घेऊन थांबू नका. … Read more

Ahmednagar News : जिल्ह्याच्या ‘या’ तालुक्यातील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित ; अनुदान न मिळाल्यास दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : राज्यात अपुऱ्या पावसामुळे २०२३ मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यांतील एकूण ४० तालुक्यांचा दुष्काळात समावेश करण्यात आला होता . या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरायत (कोरडवाहु) ई पिक पाहणी केली आहे, त्यांना १३५०० रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार होते. मात्र शेवगाव तालुक्यातील … Read more

Ahmednagar News : महसूल पथकास कार आडवी आली.. त्यातील टोळक्याने कर्मचाऱ्यांना गाडीतून खाली ओढत लाथाबुक्क्यांनी मारले.. वाळूतस्करांचा फिल्मीस्टाईल राडा

hanamari

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वाळूतस्करी व वाळू तस्करांचे हल्ले या गोष्टी सातत्याने समोर येतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून वाळूतस्करांचा फिल्मीस्टाईल राडा समोर आला आहे. महसूल कर्मचाऱ्यावर हल्ला करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळवल्याचा प्रकार कोपरगाव तालुक्यात घडला आहे. अधिक माहिती अशी : बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी शनिवारी रात्री नायब तहसीलदार प्रफुल्लिता चंद्रभान सातपुते हे आपल्या पथकासह … Read more

Ahmednagar News : ‘या’ कारणामुळे छात्रभारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणअधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

Ahmednagar News : छात्रभारती विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी परत देण्याबाबत केलेल्या मागणीवर कोणतीच कार्यवाही न केल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणअधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले होते. हि घटना संगमनेर महाविद्यालयात घडली. इयत्ता अकरावी जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून अकरावी व बारावी प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर फी वसूल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी तात्काळ परत करावी, इयत्ता अकरावी, … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांना दिलासा ! कांद्याचे भाव ३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले

Ahmednagar News : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवादील होता. आता पावसाचे आगमन झाल्याने खरिपाच्या आशा पल्लवीत असतानाच, कांद्याच्या दरात झालेली सुधारणा दिलासादायक आहे. फेब्रुवारीनंतर तब्बल चार महिन्यांनी एक नंबर कांद्याला तीन हजारांवर भाव मिळाला आहे. जिल्ह्यातील घोडेगाव बाजार समितीत ३ हजार ३०० तर राहुरी बाजार समितीत ३ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला. … Read more

Ahmednagar News : गौण खनिज तस्करी करणाऱ्या डंपरने नगरच्या मोटारसायकलस्वारास चिरडले

accident

Ahmednagar News : जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी केली जात आहे. कमी वेळात जास्त वाळू वाहुतक करण्यासाठी ही वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगात असतात. त्यामुळे शेकडो अपघात होऊन अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. या वाहनांची मोठी दहशत असल्याने या भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. राहुरी तालुक्यात देखील महसूल व … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये एसटी व कारचा भीषण अपघात, दोघे ठार, तिघे गंभीर

apghat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एसटी व कारच्या भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. एसटी बस व शेरोलेट बीट कार यांच्यात जोरदार धडक झाली असून यात दोघे ठार झाले आहेत तर नगरमधील तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती समजली आहे. हा अपघात जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा मार्गावर बटेवाडी शिवारात झाला आहे. अधिक माहिती अशी : जामखेडकडून खर्डा … Read more

Ahmednagar News : ‘त्या’ महत्वाकांक्षी योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा; आमदार प्रा.राम शिंदे यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

Ahmednagar News : दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कृष्णा- भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने हाती घेतली आहे. या योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे मराठवाड्याला दिले जाणार आहे. या कृष्णा – भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा, अशी मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा … Read more

Ahmednagar News : बिबट्याने ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची उडवली झोप ; बिबट्याच्या हल्यात अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू

Ahmednagar News : निसर्गात मानवाचा वाढत असलेला हस्तक्षेप, वनांचे घटत असलेले क्षेत्र यामुळे दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत वास्तव्य करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे या वन्यप्राण्यांपासून मानवास धोका होऊ शकतो. दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे, यापूर्वी वाड्या-वस्त्यांवरील अनेक शेळ्या व पाळीव कुत्र्यांवर हल्ला चढवून त्यांची शिकार … Read more

Ahmednagar News : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास

Ahmednagar News :  देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती भवनात झालेल्या मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजप, शिवसेना, टीडीपी, लोकजनशक्ती आदी पक्षांच्या ४५ हून अधिक खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली … Read more

Ahmednagar News : भंडारदरा परिसरात मुसळधार ; पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल

Ahmednagar News : भंडारदरा धरण परिसरात काजवा महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. सध्या मान्सून सक्रिय झाला असून मागील दोन दिवसापासून राज्यासह जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे तेथे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अचानक आलेल्या पावसामुळे तंबूमध्ये पाणी शिरले होते. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून टेन्ट व्यवसायिकांची या अचानक … Read more

जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी : वीज कोसळून जनावरे दगावली, वादळाने फळबागांचे नुकसान

Ahmednagar News : जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.गेल्या काही वर्षात पर्जन्यमान हे कमी जास्त असल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. उशिराने मान्सून आल्यामुळे लागवडीही उशीरा होत असे; परंतु यावर्षी सुरूवातीलाच्या नक्षत्रामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली असुन तुर, बाजरी, मुग,उडीदाची, पेरणी होणार असुन तर कपाशीची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसला ; पेरणीसाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरु

Ahmednagar News : जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू होईल. मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील जामखेड,  कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा,  नेवासा तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. नगर तालुक्यात देखील सर्व दूर पावसाच्या सरी बरसल्यामुळे … Read more

Ahmednagar News : पुढील चार दिवस पावसाचे; या भागात मुसळधार तसेच अतिवृष्टीचा इशारा

Ahmednagar News : जिल्ह्यात रविवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू होईल. मान्सूनने आपला प्रवास सुरू ठेवला आहे. रविवारी पुणे, मुंबईसह आणखी काही भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मान्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने … Read more