वाळकीत महापूराचा कहर! तीनशे जनावरंसह गाड्या गेल्या वाहून, जमीनी खरडल्या, अनेकांच्या घरात पाणी घूसून कोट्यवधी रूपयांचं नुकसान
Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील वाळकी परिसरात मंगळवारी (दि. २७ मे २०२५) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे वालुंबा नदीला आलेल्या महापुराने प्रचंड हानी झाली. या महापुराने धोक्याची पातळी ओलांडल्याने बंधारे फुटले, शेतकऱ्यांचे सुमारे ३०२ जनावरे गोठ्यासह वाहून गेले, आणि एक व्यक्ती पुरात हरवली. शेतजमिनी, रस्ते, पूल, आणि व्यावसायिक दुकाने पाण्याखाली गेली, तर टपऱ्या, मोटारसायकली, आणि चारचाकी वाहने महापुरात … Read more