Ahmednagar News : अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांच्या साई पालखी दिंडीला घारगावमध्ये ३ डिसेंबर रोजी अपघात झाला होता. त्यातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नागपूर अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत जाहीर केली. आमदार थोरात म्हणाले, की … Read more