Ahmednagar News : ७० ठिकाणी शोध, १५२ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, अन ३ सेकंदांच्या फुटेजवरून चोर ताब्यात, फिरोदियांच्या घरावर दरोडा टाकणारा लाखोंच्या दागिन्यांसह अटकेत

पोलिसांनी ठरवलं तर तर ते सुतावरून स्वर्ग गाठू शकतात असे म्हटले जाते. याची प्रचिती नगर शहरात आली. पोलिसांनी डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी झालेल्या चोरीची उकल केली असून यासाठी त्यांनी सातत्याने २५ दिवस ७० ठिकाणचे तब्बल १५२ सीसीटीव्ही फुटेज तपासले. अवघ्या ३ सेकंदांच्या फुटेजवरून त्यांनी चोरास जेरबंद केले. त्याच्याकडून ५५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व हिरे, … Read more

Shrirampur News : योग्य नियोजनामुळे श्रीरामपूरात विकासकामे !

Shrirampur News

मतदारसंघात विकास कामे करताना आपण योग्य नियोजन केले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. खंडाळा गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही काही कामे बाकी असून ती पुढील काळात मार्गी लागतील, असे प्रतिपदन आमदार लहू कानडे यांनी केले. तालुक्‍यातील खंडाळा येथील एका कार्यक्रमानंतत आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, विकास कामांसाठी … Read more

Ahmednagar Politics : धनगर आरक्षण प्रकरणी आ. किरण लहामटे यांचा पुन्हा एल्गार, अनुसूचित जमातीतून नको तर स्वतंत्र आरक्षण हवं…

Ahmednagar Politics

मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणसंदर्भात समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरु आहेत. आता या धनगर आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणसंदर्भात मागणी केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, धनगर समाजाला आरक्षण द्या पण ते स्वतंत्र आरक्षण द्या. संविधानात अनुसूचित जाती, जमातीसाठी दिलेले आरक्षण … Read more

Rover Machine : जमिनींच्या प्रलंबित मोजण्या ३१ मार्चआधी निकाली काढा ! राज्य शासनाने सांगितले…

Rover Machine

राज्यात जमिनींच्या मोजण्या वेगाने करण्यासाठी भू-करमापक भरती करण्यात आली असून, कोट्यवधी रुपये खर्च करून रोव्हर यंत्रदेखील खरेदी करण्यात आले आहे. तसेच नव्याने ६०० यंत्रांच्या खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तरी जमीन मोजणीसाठी दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात भूमी अभिलेख विभागात असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे अर्ज प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे जमीन मोजणीचे अर्ज … Read more

अहमदनगर शहरात बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २१ लाखांची फसवणूक ! पैसे मागितल्यावर म्हणाले…

Money Fraud

एअरलाईनमध्ये तिकिट ब्लॉकिंगसाठी गुंतवणुक करुन चांगल्या प्रकारे फायदा करुन देण्याचे आमिष दाखवत नगरच्या बांधकाम व्यावसाविकाची तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पैसे परत मागितले म्हणून 1 पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी ४ महिलांसह ७ जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ३) गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर हादरले ! प्रेमसंबंधातून भाऊ व पतीने केला तरुणाचा खून

Ahmednagar News : प्रेमसंबंधातून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना नेवासा तालुक्‍यातील खडका फाटा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिचा भाऊ व पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेच्या भावाने त्यास सहा महिन्यांपूर्वी मारहाण करुन पळवून नेले होते. याप्रकरणी महिलेच्या भावाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याबाबत रामचंद्र किसन … Read more

अहमदनगर : कधी ऊन कधी पाऊस, थंडीचीही लपाछपी ! ‘हे’ आजार जास्त वाढले, रुग्णालये फुल

निसर्गाचा लहरीपणा सर्वांच्या परिचयाचा होता. परंतु आता वातावरणातील अनियमितपणा देखील यंदा नागरिक अनुभवत आहेत. वातावरणात सारखे बदल होत आहेत. कधी ऊन, कधी पाऊस, तर कधीमधी बोचरी थंडी असे अनियमित, विषम वातावरण पाहायला मिळत आहे.याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे. … Read more

‘कॅन्टोन्मेंट’ कडील भिंगार पालिकेत आणण्यासाठी खा.विखे-आ.जगताप जोडी विशेष प्रयत्नात ! नेमके कोणते गणिते जुळणार? पहा..

सध्या भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीत आहे. तेथील ज्या काही इतर सुविधा किंवा इतर गोष्टी आहेत त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे चालवले जाते. मागील अनेक वर्षांपासून भिंगार शहर हे नगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अख्यारीतच आहे. परंतु आता भिंगार शहराचा नागरी भाग नगर महापालिकेत वर्ग करण्यासाठी खा. सुजय विखे व आ. सांग्राम जगताप हे विशेष प्रयत्नात आहेत. … Read more

अहमदनगरच्या ‘चंद्रशेखरने’ रेशीम शेतीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न ! तुम्हीही करा, शासन देतेय ४ लाखांचे अनुदान

silk farming

आजचा तरुण नोकरीच्या मागे धावताना दिसतो. तसेच शेती करावी तर निसर्गाचा लहरीपणा आडवा येतो त्यामुळे शेतीही परवडत नाही अशी ओरड तरुण करतो. त्यामुळे सध्या अनेक सुशिक्षित तरुण रेशीम शेतीकडे वळले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेला चंद्रशेखर काळे. याने रेशीम शेतीतून खूप मोठे उत्पन्न मिळविले आहे. विशेष म्हणजे … Read more

पाणी जायकवाडीला सोडले फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना ! भूजल पातळीत वाढ, रबीचे पिके जोमात

jayakwadi DAm

मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आले. जायकवाडीला सोडण्यात येणारा कोटा पूर्ण होताच मुळातील विसर्ग थांबवला. परंतु याचा फायदा मुळाकाठच्या शेतकऱ्यांना प्रचंड झाला व आगामी काळातही होणार आहे. मुळा नदीपात्रातून २.१० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेल्यानंतर भूगर्भातील पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाला आहे. तसेच नदीपात्रातील तळ गाठलेल्या चारही कोल्हापुरी बंधारे भरले आहेत. त्यामुळे आता रबी पिकांसांठी चिंतेत असणाऱ्या … Read more

अनेक गावांत मार खाणारा ‘तो’ चोर नव्हताच ! हिवरेबाजारच्या तरुणांमुळे हृदयस्पर्शी सत्य समोर, हरवलेल्या भावांचा घडवला ‘भरत मिलाप’

Ahmednagar News

हिवरे बाजार म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येत आदर्श गाव. आदर्शगाव समितीचे कार्यध्यक्ष पोपटराव पवार यांच्या प्रयत्नातून हे गाव जगाच्या नकाशावर चमकलं व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. आता याच गावातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. त्याच झालं असं की, एक तरुण त्याच्या विचित्र अवतारामुळे अनेक गावात चोर समजून मार खात होता. व तो देखील गावोगाव फिरत … Read more

समुद्रात वाहून जाणारे पाणी मुळा धरणात वळवण्याची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : सह्याद्रीच्या पर्वतरांगातून समुद्रात वाहून जाणारे पाणी हरिश्चंद्रगड परिसरातून मुळा धरणात वळवल्यास या वाढीव पाण्याचा उपयोग पाथर्डी तालुक्यातील चिचोंडीसह इतर सोळा गावांना निश्चितपणे होईल, यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रश्नासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजवावी, भावना माजी सभापती संभाजी पालवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. वांबोरी चारी टप्पा एकमधून तेरा गावांना पाणी … Read more

निळवंडे लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देणार : राधाकृष्ण विखे पाटील

रब्बी हंगामाकरीता शेतीसाठी दोन तर उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी एक अशी मिळून तीन आवर्तने गोदावरी उजव्या कालव्यांना सोडण्यात येणार आहेत, त्यातील रब्बीचे पहिले आवर्तन जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सोडण्याचा निर्णय करतानाच निळवंडे लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. गोदावरी कालव्यांना आगामी रब्बी हंगाम व उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यासंदर्भात मंत्री … Read more

धुक्यात हरवली पहाटेची वाट वाहतूक विस्कळीत

हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पहाटे पहाटे दाट धुके पडायला सुरुवात झाली आहे. हे चित्र रविवारी सकाळी प्रवरा परिसरातील अनेक भागात पाहावयास मिळाले.राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरात रविवारी पहाटे धुक्याने पूर्ण परिसर व्यापून गेला होता. या धुक्यामुळे प्रवरा परिसरातील श्रीरामपूर रोड, लोणी रोड, नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्ग यांसह अनेक गावांमध्ये पूर्ण धुकेमय वातावरण होते. पहाटे उठणाऱ्या … Read more

नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील – खा.डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : चार पैकी तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून नरेंद्र मोदी २०२४ साली पंतप्रधान पदाची हॅटट्रिक करतील, हे आज सिद्ध झाले आहे. … Read more

Ahmednagar News : मुळा नदीवर बंधारे बांधल्याने हजारो हेक्टर शेती ओलिताखाली : तनपुरे

भविष्यात राहुरी तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मी दूरदृष्टीने आमदारकीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यात सात कोल्हापूर टाईप बंधारे बांधण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे नदी काठाशेजारील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. नदी काठाशेजारील क्षारयुक्त पाण्यात बदल होऊन गोड पाणी मिळू लागले. शेतकरी बारामाही शेती करू लागले. दुग्ध व्यवसायही … Read more

Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करत, भुसावळ येथील एका तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीच्या हातावर कटर ब्लेडच्या सहाय्याने वार करून जखमी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना काष्टी येथे शुक्रवारी (दि.१) संध्याकाळी घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून बालकांचे लैंगिक … Read more

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणे ही लाजीरवाणी बाब !

अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागातील भावी पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतात. त्यांना रस्त्यावर उतरावे लागणे, ही खरेच लांच्छनास्पद बाब असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, त्यांचे प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करू, असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिले. संपात राज्यभरातील अंगणवाडी … Read more