लोकांचे प्रश्न, थेट कारवाई ! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनता दरबारात काय झाले ?

अहिल्यानगर येथे जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यांच्या तक्रारींवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान, जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी हजेरी लावून आपल्या विविध समस्यांची मांडणी केली. जनता दरबारात विविध सामाजिक, शासकीय आणि वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक अडचणी तसेच प्रशासनासमोरील … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘त्या’ मस्जिदजवळ ‘राडा’ ! थेट हत्याराने मारहाण

crime

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका मस्जिदजवळ ही घटना घडली. मस्जिदमध्ये चेष्टा मस्करी करु नका असे म्हटल्याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने तरुणास शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली. ही घटना मुकुंदनगर येथील गौसिया मस्जिदजवळ घडली. या बाबत नाजीम मोहंमदअली शेख (वय ३२, … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील तो मृतदेह माऊलीचाच ! वारकरी संप्रदायातील १९ वर्षीय युवकाचा निर्घृण कोणी केला ?

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून हा मृतदेह माऊली गव्हाणे ह्या तरुणाचाच असल्याची ओळख आईने दिलेल्या माहितीवरून झाली आहे. माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करून त्याचे शरीर तुकडे-तुकडे करण्यात आले असून. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा … Read more

Ahilyanagar News : साखरपुडा तोंडावर, त्याआधीच कर्ता मुलगा गेला ..! आईवडिलांनी त्याचे अवयदान करत अनेक कुटुंबाना दिली नवसंजीवनी, अहिल्यानगरमधील कहाणी

संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. ९ मार्च रोजी साखरपुडा ठरला होता. कुटुंबाने साखरपुड्याची तयारी केली होती. मात्र उद्याच्या संसाराची स्वप्न रंगवाणारा वैभव खरंच एक मोठ अस्वस्थ करणार दुःख देऊन गेला. नियतीने आनंदाऐवजी दुःखाची शिदोरी पाठवली. परंतु त्यांच्या आईवडिलांनी मोठं दुःख उरावर होत तरीही कुटुंबीयांनी युवकाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या आईवडिलांनी घेतलेल्या महान निर्णयामुळे त्याचे दोन नेत्र, … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये चाललंय काय? विवाहितेवर अत्याचार करुन व्हिडीओ पतीला पाठविले

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने उंचावताना दिसत असून खून, दरोडे, अत्याचार आदी घटनांनी जोर धरला आहे. आता शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवण्यात … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ४३ वर्षांचा अप्पू हत्ती आता इतिहासजमा होणार ! मनपा काढणार, त्या जागी आता..

अहिल्यानगर : नगर शहरातील अप्पू हत्ती हा तसा ऐतिहासिकच. जवळपास ४३ वर्षांपासून हा हत्ती नगरकरांची ओळख आहे. सावेडीतून दिल्लीगेट वा सर्जेपुराकडे जाताना सिव्हील हॉस्पिटलजवळील चौकात असलेला एक पाय उंचावून उभा असलेला हत्ती अर्थात अप्पू हत्ती पुतळा हा जिल्ह्यात प्रसिद्ध. परंतु आता हा ऐतिहासिक अप्पू हत्ती ४३ वर्षानंतर आता इतिहास जमा होणार आहे. महापालिकेद्वारे हा अप्पू … Read more

Ahilyanagar News : कोकण कड्यावरून १६०० फूट खोलीत दरीत तरुणाचा मृतदेह ! पुन्हा एक खून ?

Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही घटना कशी घडली? अपघात की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. ऋषिकेश … Read more

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. तर्फे 25 क्षयरुग्णांना दत्तक

अहिल्यानगर: प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत, श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. चे मालक मा. श्री दिनेश चंद्रा अग्रवाल यांच्या वतीने अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील 25 क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश क्षयरुग्णांना पोषण आहार आणि आवश्यक आधार प्रदान करणे हा आहे, जेणेकरून त्यांचे लवकर आणि संपूर्ण आरोग्य पुनर्प्राप्ती शक्य होईल. गुरुवार, दि. … Read more

कीर्तनकारांच्या फोटो छेडखानीशी विशाल महाराज खोलेंचा संबंध नाही ; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून तपास सुरू

संगमनेर तालुक्यातील एका गावातील कीर्तनकारांच्या पत्नीच्या फोटोची छेडछाड करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाशी मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा संबंध नाही. याप्रकरणी आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीत चुकीने त्यांचे नाव छापून आले आहे. संगमनेर तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी कीर्तनसेवा करतात. १० मार्च रोजी दुपारी संबंधित कीर्तनकाराच्या मोबाइलवर एक आक्षेपार्ह फोटो अज्ञात … Read more

नगरमध्ये हरवलेल्या ५ वर्षीय बालिकेला पोलिसांनी अवघ्या ४० मिनिटांत शोधून केले पालकांच्या हवाली

१५ मार्च २०२५ नगर : आई वडिलांपासून नकळत हरवलेली ५ वर्षीय बालिकेचा कोतवाली पोलिसांनी तत्काळ हालचाल करून अवघ्या ४० मिनिटात शोध घेत तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की केडगाव परिसरातील रोशन कुमार सिंग हे त्यांच्या कुटुंबासह शहरातील लहान मुलांच्या दवाखान्यात तपासणी करिता आले होते. … Read more

पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केली मारहाण

१५ मार्च २०२५ संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, राम आरगडे, मोहम्मद तांबोळी, राहुल जराड यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नगरपालिकेच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक आटोपून बाहेर आले असता छात्र भारती संघटनेचे अनिकेत घुले … Read more

अ. भा. संत साहित्य संमेलन होणार शिर्डीत

१५ मार्च २०२५ पंढरपूर : शिर्डी येथे जगभरातील लोक येत असतात. त्यामुळे सर्व ठिकाणी वारकरी साहित्याचा प्रसार व्हावा, यासाठी यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे १३ वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे २२ आणि २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील … Read more

सणासुदीच्या काळात दुधात भेसळ वाढली? अन्न-औषध प्रशासनाच्या धडक कारवाईने उडाली खळबळ!

सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाने जानेवारीपासून विशेष पथक तैनात केले आहे. नगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दूध आणि त्याचे उपपदार्थ खपतात. म्हणूनच प्रशासनाने ग्राहकांना वितरित केल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू केली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वीस एकरांवर श्रीराम सृष्टी ! एतिहासिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले!

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना रामायणाच्या महान परंपरेची जाणीव करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ‘श्रीराम सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येऊन … Read more

अहिल्यानगर कर इकडे लक्ष द्या ! शहरात पाणीपुरवठा बंद पाहा संपूर्ण वेळापत्रक!

Ahilyanagar City Water : अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महावितरणच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी (२५ मार्च) पाणी योजनेवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या भागांमध्ये नियोजित दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांनी पूर्वतयारी करावी. वीजपुरवठा बंद राहणा शनिवारी सकाळी … Read more

Toyota Vellfire : अहिल्यानगरमध्ये आली देशातील पहिली कार ! टोयोटा वेलफायरचे मा.आ. अरुणकाका जगताप यांना वितरण

Toyota Vellfire in Ahilyanagar : आरामदायक, हायब्रिड टेक्नोलॉजी आणि प्रगत तंत्रज्ञानाने सजवलेल्या इंटिरिअर, आकर्षक डिझाइन, आणि उच्च-गुणवत्तेच्या फीचर्सचा समावेश असलेल्या टोयोटाच्या वेलफायरचे वितरण मा.आ. अरुणकाका जगताप यांना करण्यात आले. नुकतीच लॉन्च झालेली पाचव्या जनरेशनची भारतातील पहिल्या कारचे नगर शहरात वितरण करण्यात आले आहे. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये वेलफायरच्या कारचे वितरण मा.आ. जगताप यांना शोरुमचे … Read more

भू-जल पाणी पातळी वाढली : पाट पाण्याची मागणी घटली !

१४ मार्च २०२५ गणोरे : अकोलेमधील आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातल्या या रब्बी हंगामात अवघ्या सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावर पाट पाण्याचे सिंचन केले गेले.जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे विहीर बागायतदार शेतकऱ्यांकडून पाट पाण्याच्या मागणीत मोठी कमतरता निर्माण झाली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील दोन हजार ४२२ हेक्टर तसेच … Read more

लहान मुलांना होणारा पॅरामिक्झोव्हायरस विषाणू संसर्ग ; ‘एमएमआर’ लस हाच प्रभावी उपाय

१४ मार्च २०२५ संगमनेर : गालफुगी होणे किंवा गालगुंड हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्गजन्य आजार आहे.हा आजार पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होत असतो.ही लाळ ग्रंथी कानाच्या खाली आणि कानाच्या समोरच्या भागात असते. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होत असतो.हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायला … Read more