लोकांचे प्रश्न, थेट कारवाई ! डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जनता दरबारात काय झाले ?
अहिल्यानगर येथे जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व त्यांच्या तक्रारींवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान, जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी हजेरी लावून आपल्या विविध समस्यांची मांडणी केली. जनता दरबारात विविध सामाजिक, शासकीय आणि वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक अडचणी तसेच प्रशासनासमोरील … Read more