संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवला
अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. राज्यावरील कोरोनाचं संकट आज सगळ्यात मोठं आहे. या संकटाचा मुकाबला करताना, सरकार आणि नागरिक दोघेही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून आपापली कर्तव्ये पार पाडतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे … Read more