आता तर हद्दच झाली; चोरट्यांनी सौर पॅनलच चोरले!
अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सध्या ग्रामीण भागातील जनता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वावरत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शेतमालाचे कोसळते बाजारभाव अन् वाढती महागाई त्यात पर भर पडली ती भुरट्या चोरट्यांची. या सर्व परिस्थितीमुळे सध्या सर्वसामान्यांची अवस्था दुष्काळात तेरावा अशी झाली आहे. अलीकडे भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छात मांडला आहे. दिवसा, रात्री अवेळी कधीही शेतकऱ्यांची … Read more