कांद्याचा भाव वधारला; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ उतार होत आहे. दरम्यान काही दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागले असून तीन महिन्यानंतर आता पुन्हा कांदा पाच हजार रूपयांपर्यंत गेला आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला साडेचार ते … Read more