जिल्हाधिकारी म्हणाले…लॉकडाऊनसारखा कठोर निर्णयही घ्यावा लागेल
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट चांगला सुधारला आहे. आता लसीकरण देखील सुरु करण्यात आले असल्याने नागरिक देखील बेभान होऊन नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे. मात्र राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावताना दिसत आहे. करोना अद्याप गेलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा, अन्यथा पोलीस दंड करणार आहेत. जर नागरिकांनी नियम पाळले … Read more