धक्कादायक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून !
अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- औरंगाबाद मधील जोडवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजपचे कार्यकर्ते हारसिंग काळू गुशिंगे (५५) यांची हत्या करण्यात आली. सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित चार जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचदिवशी रात्री ९ वाजता गुशिंगे यांच्यावर सहा जणांनी हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू … Read more