निवडणुकांमुळे ‘या’ तालुक्यात वाहतोय दारूचा पूर
अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांपेक्षा अधिक गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मटण, दारूचे आमिष दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीसाठी सध्या प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदार राज्याला खुश करण्यासाठी उमेदवाराकडून वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. अशा गैरप्रकार पाहून नागरीकातून संताप व्यक्त होत आहे. श्रीगोंदा … Read more