बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे आधीच हतबल झालेले शेतकरी गेल्या काही महिन्यापासून मोठ्या चिंतेत पडले होते. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटात पाडले होते. यातच शेतकऱ्यांवर नव्याने बोंडअळीचे संकट आले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी एक आवाहन करण्यात आले आहे. गुलाबी बोंडअळीचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे … Read more