मुसळधार पाऊस होऊनही ‘या’ तालुक्यातील गावे तहानलेलीच
अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसामुळे धरणे, नद्या, बंधारे आदी ओव्हरफ्लो झाली होती. तसेच अनेक ठिकाणी तर पर्जन्य परिस्थिती उद्भवली होती. पाण्याचा एवढा सुकाळ असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील काही गवई तहानलेलीच आहे. श्रीगोंदे तालुक्यातील ढोरजा येथील दलित वस्तीमध्ये दोन लाख रुपये खर्चून बांधलेली पाण्याची टाकी पूर्ण होऊन सुद्धा पाणी मिळत … Read more