अर्णब गोस्वामी अटक प्रकरण : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फाईल करून टाकली होती बंद
अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोस्वामी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.अलिबाग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गोस्वामींना अटक केली असून त्यांना पुढील चौकशीसाठी अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. … Read more