आ. राधाकृष्ण विखे यांचा खळबळजनक आरोप ; बदल्यांसाठी सरकारने केलय ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कोरोनाने पिचलेला शेतकरी आता आणखीनच हवालदिल झाला आहे. त्यामुळे अस्तगाव व रुई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, राज्यातील मंत्र्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही. मंत्रालयात शेतकऱ्यांच्या … Read more