उत्तर प्रदेशात लोकशाही नसून जंगलराज : कदम
अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशात पोलिस प्रशासनाच्या मदतीने दबावाचे राजकारण करुन गुंडांना मोकळे रान करुन देत आहे. योगी सरकार बरखास्त करुन पिडितेच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी पुढाकार घेईल. उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही नसून जंगलराज सुरू आहे, असा आरोप माजी महापौर सुरेखा कदम यांनी केला. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील … Read more