तब्बल 14 वर्षांनी जिल्ह्यातील या धरणात असे काही घडले…
अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजारेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये तसेच नद्या, ओढे, तलाव हे पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. नुकताच मुळा नदीपात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु केला आहे. यंदा ‘मुळा’तून जायकवाडी धरणात आजपर्यंत 13 हजार 426 दशलक्ष घनफूट पाणी गेले. मुळा धरणात 25 हजार … Read more