जलयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले – डॉ. सुजय विखे
अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असल्याने नद्या, नाल्या, तलाव हे पूर्ण क्षमतेने भरली गेली आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न एकदाचा मिटला आहे. दरम्यान; कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या व पूर्ण क्षमतेने भरलेल्या साठवण बंधाऱ्यातील जलपूजन खासदार डॉ. विखे पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी बोलताना खासदार … Read more