हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे – खासदार सुजय विखे
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- तीनचाकी सरकार चालवण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागते. पाच मिनिटे तीनचाकी रिक्षा चालवण्याचा मी अनुभव घेतला आहे. हे सरकार ५ वर्षे स्थिर राहणे अवघड आहे. राज्य सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. पिकांच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत, अशी टीका खासदार डाॅ. विखे यांनी केली. खासदार असलोे, … Read more