महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले !
अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या भावात दुधाचे मोल करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे, असा आरोप आमदार मोनिका राजळे यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने महादूध एल्गार आंदोलनाची … Read more