जाणून घ्या काय आहे श्रीगणेश चतुर्थीचे महत्व !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई, पुणे आणि कोकणात या उत्सवाचे विशेष महत्व आहे. या काळात गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपती ही संघटनेची देवता आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. गणेशोत्सव काळात केले जाणार धार्मिक … Read more

पार्थ पवारांविषयी खा. डॉ. सुजय विखे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे.’ असे म्हणत फटकारले होते. यानंतर अनेक राजकीय रंग दिसू लागले. भाजपच्या काही नेंत्यानी यावरून पार्थ यांची बाजू उचलून धरली. … Read more

गणपती बाप्पासंदर्भात ‘हे’ उपाय करा; किस्मत चमकेल आणि पैसेही येतील

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात आपल्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व प्रयत्न करूनही आपणास कोणतेही काम मिळत नाही आणि आजूबाजूला निराशा येत आहे, यश मिळत नाही अशी परिस्थिती असेल तर तुमच्यासाठी, दु: ख विनाशक श्री गणपती बाप्पांची साधना खूप फलदायी सिद्ध होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी … Read more

गणेश चतुर्थीला ‘असे’ करा गणपती बाप्पाचे पूजन; पूर्ण होतील सर्व मनोकामना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पौराणिक मान्यतांनुसार देवतांमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी सनातन परंपरेत गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचा सुरु होण्याचा मुहूर्त 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11:02 पासून 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 07:57 पर्यंत … Read more

प्रदीपशेठ गांधी यांच्या निधनाने नगरच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून नगरचे नाव राज्यभरात नेणारे येथील प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदीपशेठ गांधी (वय 65) यांचे करोनाने निधन झाले. चार दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या कोहिनूर वस्त्रदालनासह विविध उद्योग-धंद्यांच्या माध्यमातून प्रदीपशेठ गांधी यांनी नगरच्या नावलौकिकात … Read more

अहमदनगरचा ‘कोहिनूर’ही कोरोनाने हिरावला !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक प्रदिप वसंतलाल गांधी (वय ६५) यांचे आज मंगळवार १८ ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.  काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती,   गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा … Read more

कोहिनूर चे प्रदीप गांधी यांचे कोरोनाने निधन, परिवाराने केले ‘हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील कापडबाजार येथील कोहिनूर चे मालक श्री प्रदिपशेठ गांधी यांचे आज कोरोना मुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या वर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराकडून एक संदेश देण्यात आला आहे – तो खालीलप्रमाणे –   दुःखद निधन श्री प्रदीपजी गांधी, उम्र ६५ वर्ष इनका मंगळवार … Read more

कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारे कोहिनूर चे मालक श्री प्रदीप शेठ गांधी यांचे दुःखद निधन झाले आहे.  त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार चालू होते.दरम्यान उपचार चालू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर सह राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या कोहिनूर ह्या वस्त्रदालनाचे ते मालक होते.या दालनाच्या माध्यमातून नगरच्या सामाजिक व … Read more

खा.सुजय विखे म्हणाले नगर जिल्‍ह्यास वेठीस धरण्‍याचा प्रकार …मृत्‍युसंख्‍येबाबत सविस्‍तर अहवाल तयार करुन यावर भाष्‍य करणार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- आपला जिव धोक्‍यात घालून कोरोना संकटात सेवा देणा-या डॉक्‍टरांच्‍या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह असुन, याबद्दल त्‍यांनी देशातील डॉक्‍टरांची माफीच मागितली पाहीजे अशी मागणी भा.ज.पा चे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.  इतरांना काही कळत नाही आणि यांनाच सर्व कळत असेल तर राज्‍यातील कोरोना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ८४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८१.३८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

नीलेश राणेंना कोरोना झाल्याचे समजताच रोहित पवारांनी केलं ‘हे’ ट्वीट !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- माजी खासदार नीलेश राणे यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.नीलेश राणे यांनी स्वत:च्या करोना चाचणी अहवालाबाबत एक ट्वीट केलं होतं. ‘करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ११,१२५ रुग्ण झाले बरे!

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ११,१२५ रुग्ण झाले बरे! आज ५०५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. मनपा २३० संगमनेर २४ राहाता ३५ पाथर्डी ३४ नगर ग्रा.२५ श्रीरामपूर २५ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा १९ श्रीगोंदा १८ पारनेर ०५ अकोले ०४ राहुरी १५ शेवगाव १३ कोपरगाव १३ जामखेड ०८ कर्जत २१ मिलिटरी हॉस्पिटल ०१ इतर जिल्हा … Read more

श्रीरामपूर तालुक्यात नव्याने १५ लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात काल 58 जणांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 15 लोक नव्याने बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या तालुक्यात 501 झाली … Read more

चिंताजनक! कोपरगावमध्ये नव्याने आढळले ‘इतके’ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दहा हजारांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. ग्रामीण भागांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर हे प्रमाण जास्त वाढले. याला कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता नव्याने पुन्हा ३३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. … Read more

चिमुरडीला पेटवणार्‍या ‘त्या’ नराधमांपैकी एकास पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुप्या जवळील वाघुंडे शिवारातील एका आदिवासी समाजातील महिलेवर काही नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर केस मागे घे असा दम देत तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर एकाने पेट्रोल फेकले व तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटणा गुरूवारी (दि. 13) सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास … Read more

‘दुधाला १० रूपये अनुदान मिळालेच पाहिजे; अन्यथा मोठे संकट’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बळीराजा शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुधाचाच व्यवसाय करतो. यातूनच त्याची आर्थिक प्रगती साध्य होत असते. परंतु सध्या दूध उत्पादकांची ससेहोलपट सुरु आहे. त्यामुळे त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे खूप मोठा धोका ओढवून घेतल्यासारखे आहे. हा व्यवसाय आणि त्यावर आधारीत असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना संकटातून बाहेर … Read more

डॉ.तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ढोकणे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या नूतन पदाधिकारी निवडी संदर्भातील बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी नामदेवराव ढोकणे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस तसेच स्वीकृत संचालकपदी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर बैठक कारखाना कार्यस्थळावरील सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्र कुमार जोशी यांच्या अधिपत्याखाली, खा.डॉ. … Read more

जायकवाडी धरण ‘इतके’ भरले

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  मान्सूनने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरधार सुरु आहे. त्यामुळे धरणांत पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. काल सोमवारी दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी तसेच भावली, भाम या धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची चांगली आवक होणार आहे. गंगापूरच्या पाणलोटात … Read more