महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार ‘तो’ पर्यंत राहणार बंदच !
अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक ०३ मेपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्त एकाच भाजीपाला विकेत्यास गर्दी … Read more