गुंड मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून हाकला !

अकोले – गुंड प्रवृत्तीच्या मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे व इतरांनी केली. रात्री 12 वाजता पोलीस ठाण्यात चल असे सांगून पोलीस गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जातात व बंगल्यावर जणांच्या गटाने पोलिसांसमोर मारहाण करतात. हा धक्कादायक प्रकार मंत्री करीत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली … Read more

हॉटेल फोडून दारूची चोरी करणारे अटकेत

राहता :- तालुक्यातील पुणतांबा येथील सम्राट परमीट बार हॉटेल फोडून १ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीची विदेशी दारु चोरुन नेल्याप्रकरणी एकास व चोरीची दारु विक्री केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. हॉटेल सम्राटमधून ६ एप्रिलला रात्री १ लाख ९९ हजार २०० रुपये किमतीचे विदेशी दारुचे २७ बाॅक्स अज्ञातांनी चोरुन नेले, अशी फिर्याद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी वाहनाचा टायर फुटून अपघात, सहा जण जखमी

संगमनेर :– तालुक्यातील ग्रामीण भागात गरजुंना जेवणाची पाकिटे घेऊन जाणाºया चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. यात सहा जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान घडला. बलज्योतसिंग कुणालसिंग पंजाबी (वय ३०), नरेंद्रसिंग जयसिंग पंजाबी (वय ४०) सागर जयमोहन जनवेजा (वय ३८), इंद्रजीतसिंग … Read more

चमकेगीरी करणाऱ्या आमदारांनीच मोडला जमावबंदी आदेश !

अकोले :- शहरातील बसस्थानक परिसरातील हाॅटेल सम्राट येथे शिवभोजन थाळीचा उपक्रम रविवारी सकाळी सुरू करण्यात आला. लाॅकडाऊनमध्ये गोरगरिबांना व गरजूंना पाच रुपयांत येथे जेवण मिळणार आहे. या शिवभोजन थाळीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते झाले. यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश धाब्यावर बसवण्यात आला. तसेच महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रमातही नियमांना केराची टोपली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतीक संबंधातून स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकले.!

अकोले :- तालुक्यातील देवगाव परिसरात एका तास ते आठ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकून दिलेल्याचे आढळले आहे. हे अर्भक मृत आवस्थेत सापडले असून ते मारले की मेल्यानंतर फेकून दिले. हे अद्याप समजले नसून या बालकाचा बहुतांशी भाग पक्षांनी खाल्याचे निदर्शनास आले. देवगावच्या परिसरात कावळ्यांनी जास्त कालवाकालव सुरू केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राजूर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू

अहमदनगर :- अकोले तालुक्यात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. अकोल्याच्या चास शिवारातील मुळा नदीपाञातील के.टी.वेअर मध्ये पोहायला गेलेल्या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला, ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चास गावच्या शिवारात मुळा नदीपाञात के.टी.वेअर … Read more

बिग ब्रेकिंग : दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द ! नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द…

अहमदनगर :- लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. दरम्यान, या पेपरबाबत शिक्षण खात्याने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. ‘कोरोना’मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी

अहमदनगर :- कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्राची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली.महाराष्ट्र सरकारने राज्यातील जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन या झोनमध्ये केली आहे. कोरोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला असून, त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर … Read more

आ. रोहित पवारांतर्फे मतदारसंघात पाच मालट्रक धान्य !

अहमदनगर :-  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार, मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांनी दिलासा दिला आहे. त्यांच्याकडून रविवारी पाच ट्रक धान्य कर्जत येथे पोहोच करण्यात आले आहे. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना गहू व डाळ असे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे पोहोच करण्यात आले आहे. ज्यांना आवश्यता … Read more

आदर्श गावातील गावकरी ‘बिघडले’ ! लॉकडाऊन असतांना देखील केले असे काही…

पाथर्डी :- तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये लॉकडाऊन असतांना देखील ‘शासनाचा आदेश धुडकावत अज्ञात दहा ते बारा जणांनी मंदिरामधे एकत्र येवून आरती केली.त्यावरून कलम १८८,२६९ नुसार पाथर्डी पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी ईश्वर बेरड यांनी फिर्याद दिली आहे. तर यात्रेनिमित साधत भैरवनाथ मंदिराजवळ कुस्त्या लावून जमावबंदी आदेश धुडकावल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थ सुखदेव श्यामराव गीते … Read more

खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘त्या’ युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पाथर्डी :- तालुक्यातील माणिकदौंडी येथील युवकाने मरकजला (दिल्लीला) गेल्याची माहीती लपविली ही गोष्ट गंभीर आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यात आणली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आणखी कोणी मरकजला गेलेले असतील व ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वत:होवुन प्रशासनाकडे आले पाहिजे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले. शनिवारी पाथर्डी येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राजकारण्यांना शहरात फिरण्यास बंदी !

श्रीरामपुर :- कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली. या काळात नगराध्यक्ष, नगरसेवक यांना शहरात फिरण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. तसे आदेश पालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत. श्रीरामपुरातील काही नगरसेवक चार चाकी वाहनांवर अत्यावश्यक सेवा असा कागद लावून शहरात सारखे फिरत असतात. त्यांच्या सोबत लोकही असतात. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे वाहनांच्या फोटोसह तक्रारी करताच जिल्हाधिकारी … Read more

शिर्डीकरांची धकधक वाढली, ‘त्या’ संशयित महिलेला उपचारासाठी नगरला हलविले

शिर्डी :- शहरातील एका  60 वर्षीय महिलेस कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने सदर संशयित महिलेला तपासणीसाठी प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेय. असून लक्ष्मीनगरमध्ये रहिवाशांनी अंतर्गत गल्ली स्वयंस्फूर्तीने सील केल्या आहेत. दरम्यान, घटनेनंतर तातडीने याठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असून परिसर स्वच्छ केला आहे. दरम्यान, शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या परिसरातील 60 वर्षीय महिला एक महिन्यापूर्वी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तहसीलदार महिलेने केली चालकास मारहाण ?

अहमदनगर – पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका कर्माचाऱ्यास मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत आबा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र याबाबत तहसीलदार देवरे यांनी हा बनाव असल्याचे सांगितले. … Read more

अहमदनगरकरांना दिलासा : ‘त्या’ सर्वांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या पैकी १२ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान आज पुन्हा ४८ स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात कोपरगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचेही स्त्राव पाठविण्यात आले आहेत. तसेच पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर … Read more

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई :- राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीची माहिती व घेतलेला निर्णय सांगण्यासाठी आज श्री. ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चिकन बिर्याणीची पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

श्रीगोंदा :- तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. मात्र पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.  लॉकडाऊन मध्ये चिकन बिर्याणीची मेजवानी 11 जणांना भोवली आहे. बिर्याणीवर ताव मारण्याअगोदर या तरुणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रघुनाथ … Read more

Live Updates : लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम – उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले असून यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे, राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राखण्यात येणार आहे.  CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/vkTgkJqohP — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2020 Live Updates –  महाराष्ट्र राज्यात 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन … Read more